‘एन्.सी.ई.आर्.टी’च्या हिंदुद्वेषी पुस्तकांमध्ये पालट कधी होणार ?

‘एन्.सी.ई.आर्.टी’च्या पुस्तकामध्ये सतीप्रथेविषयीचा इतिहास देण्यात आला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत याविषयीचे पुरावे मागण्याचा प्रयत्न करण्यात आला असता एन्.सी.ई.आर्.टी.ने ‘आमच्याकडे पुरावे नाहीत’, असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे.

एनसीईआरटी की पुस्तक में सती प्रथा के विषय में दी गई अनुचित जानकारी के कोई सबूत नहीं ! – एनसीईआरटी द्वारा आरटीआई के उत्तर में स्पष्ट

एनसीईआरटी में सुधार कब होगा ?

हिंदु राष्ट्र धर्माधिष्ठितच असेल !

धर्माचे सारे मंत्र राष्ट्रकल्याणाचेच, नव्हे तर विश्वकल्याणाचे आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्र-स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणारच आहे.

हिंदूंच्या प्रत्येक सणात विघ्न आणून दंगलसदृश स्थिती निर्माण करण्याचा धर्मांधांनी चंगच बांधला आहे !

धर्मांधांकडून नवरात्री किंवा गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी मिरवणुकांमध्ये विघ्न आणून देशात आणि राज्यात दंगलसदृश स्थिती निर्माण केली जाते.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

सद्य:स्थितीत धर्मनिरपेक्ष (निधर्मी) लोकशाहीमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची परम अधोगती झाली आहे. हिदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर उपाय म्हणून भारतात हिंदु धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक आहे !

हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील (कु)शंकांचे निरसन !

हिंदु राष्ट्राविषयी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिल्याने जिज्ञासू आणि हिंदू यांचे प्रबोधन होते अन् हिंदु राष्ट्राचा विचार एक पाऊल पुढे जातो; म्हणूनच प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने इतरांच्या मनातील हिंदु राष्ट्राविषयीचे अपसमज दूर करावेत !

खोट्या निधर्मीपणाला बळी न पडता घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी करा !

‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घटना निर्माण झाली त्या वेळी नव्हता, तर इंदिरा गांधी यांनी तो वर्ष १९७६ मध्ये घुसवला. त्यामुळे तो जसा घुसवला तसा तो काढताही येऊ शकतो !

हिंदु राष्ट्राची आध्यात्मिक स्तरावर मांडणी करून त्याचा संकल्प करणारे राष्ट्रोद्धारक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

अखिल विश्वातील प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे, सर्व जिवांची उन्नती होऊन त्यांना ईश्वरप्राप्ती व्हावी, या उद्देशाने त्यांनी हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली आहे.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या धर्मकार्यसाठी योगदान द्या !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत संस्था, संघटना आणि संप्रदाय यांच्या उपक्रमांत प्रतिदिन १ घंटा सहभागी होणे

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माचरण करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवा !

दैवी सामर्थ्याच्या बळावरच धर्मसंस्थापना होते’, असे इतिहास सांगतो. पांडवांना भगवान श्रीकृष्णाने, तर छत्रपती शिवरायांना देवी भवानीने आध्यात्मिक सामर्थ्य प्रदान केले होते.