पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या जायका प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता !

वर्ष २०१५ मध्ये प्रकल्पाचा करार झाला असतांना ६ वर्षे उलटली तरी अजून निविदा प्रक्रियेवर काम चालू आहे. त्यामुळे कामामध्ये टाळाटाळ होत असल्याचा संशय नागरिकांना आल्यास चूक ते काय ? या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून ते दोषी असल्यास त्यांना निलंबित करायला हवे !

काँग्रेसचे सरकार असतांना चीनकडून लडाखमधील देपसांगवर नियंत्रण ! – डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

काँग्रेसने कधी चीनच्या आक्रमकतेचा विरोध केला आहे का ? – डॉ. स्वामी यांचा प्रश्‍न

मराठा आरक्षणाचे सूत्र सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा ! – उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणाच्या सूत्रावर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांची  भेट घेतली. या वेळी ‘देशाची फाळणी करण्याचा दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत’, असा आरोप उदयनराजे यांनी केला.

कोल्हापूर-सोलापूर रेल्वे चालू करा ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

कोल्हापूर ते सोलापूर जाणार्‍या अनेक गाड्या कोरोनामुळे १ वर्षाहून अधिक काळ बंद आहे. यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरला जाऊन विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांना सध्या कोणताच पर्याय उपलब्ध नाही.

जनतेसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याने इंधन दरवाढ ! – केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत

मद्यपी शिपायाच्या चुकीमुळे ग्रामस्थांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास !

मद्य पिऊन येणार्‍या कर्मचार्‍यांवर कुणाचे लक्ष नसते का ? अशा कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?

जलपर्णी काढण्याच्या कामाचे देयक सव्वा ५ कोटी रुपयांचे !

ठेकेदारांचे अधिकार्‍यांशी साटेलोटे आहे का ? याचा शोध घेऊन संबंधितांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे !

सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले म्युकरमायकोसिसचे १० रुग्ण !

प्रशासनाला कोरोना रुग्ण आणि म्युकरमायकोसिसचे रुग्ण यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

दौंड (पुणे) येथे कसायाला गाय विकणार्‍या शेतकर्‍याकडून ती विकत घेऊन युवकांनी गायीचे प्राण वाचवले !

गायीचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी केलेली कृती अभिनंदनीय आणि अनुकरणीय !

….तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार

सर्व राजकीय नेत्यांच्या तोंडी मराठा असले, तरी मराठ्यांच्या हाती खराटाच आहे.