कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याच्या कुटुंबियांना टाटा स्टील निवृत्तीच्या वयापर्यंत वेतन देणार !

आमच्या कुठल्याही कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना त्या कर्मचार्‍याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत (म्हणजे संबंधित कर्मचार्‍याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत) संपूर्ण वेतन देण्यात येईल.

गलवानमध्ये भारत आणि चीन सैन्यात संघर्ष झालेला नाही ! – भारतीय सैन्य

अशा प्रकारची खोटी वृत्ते देऊन जनतेच्या मनात भीती निर्माण करणे आणि भारतीय सैन्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अशा दैनिकांवर कारवाई झाली पाहिजे, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

आता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना सरकारी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीविना लस मिळणार

आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोक ऑनलाईन नोंदणीविनाही कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत; मात्र सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहानच्या प्रयोगशाळेतील ३ संशोधक कोरोनासारख्या लक्षणांमुळे पडले होते आजारी !

चीनची युद्धखोर आणि विस्तारवादी वृत्ती पहाता तो जगावर राज्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाली किंबहुना हा विषाणू मुद्दामहून निर्माण केला गेला, असे म्हणण्यास वाव आहे !

कोरोनाच्या काळात विदेशात गायीला मिठी मारण्याचा प्रकार नागरिकांसाठी ठरत आहे लाभदायक !

विदेशात ‘काऊ थेरपी’ (गो उपचार) प्रचलीत होत आहे. भारतात असे कधीतरी शक्य आहे का ? विदेशींना गायीचे महत्त्व कळते. भारतात मात्र गोमातेचे महत्त्व हिंदु संस्कृतीत अधोरेखित केले असतांनाही गोहत्या रोखण्यासाठी किंवा गोसंवर्धनासाठी काहीही होत नाही, हे संतापजनक !

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ६२१ नवीन रुग्ण

गोव्यात २३ मे या दिवशी ४२ रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना महामारीशी संबंधित राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी

कोरोनाविरोधी लसीचे २ डोस घेऊनही तिघांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

गोव्यात दहावीच्या परीक्षा रहित : आंतरिक परीक्षांच्या गुणांवरून उत्तीर्ण करणार

केंद्राशी समन्वय करून पुढील २ दिवसांत १२ वीच्या परीक्षांविषयी निर्णय घेणार

मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मराठा समाज कार्यकर्त्यांकडून निषेध, तर देवबाग येथे वाहनांचा ताफा अडवला

पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी देवबाग येथे अडवला मंत्री वडेट्टीवार यांच्या वाहनांचा ताफा