रांगिया (आसाम) येथे अज्ञातांनी फडकवलेला पाकचा राष्ट्रध्वज स्थानिकांनी जाळला !
राज्यात विधानसभा निवडणुक चालू आहे. या पार्श्वभूमीवर रांगियामधील गोरुकुची भागामध्ये अज्ञातांनी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पाकचा राष्ट्रध्वज फडकवला.
राज्यात विधानसभा निवडणुक चालू आहे. या पार्श्वभूमीवर रांगियामधील गोरुकुची भागामध्ये अज्ञातांनी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पाकचा राष्ट्रध्वज फडकवला.
सनातन संस्थेच्या वतीने मागील वर्षापासून समाजासाठी ‘ऑनलाईन’ सत्संगाची शृंखला अखंडित प्रसारित केली जात आहे. सत्संगाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून ३ ते १० एप्रिल या कालावधीत ‘कृतज्ञता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
काश्मीरच्या पुलवामा येथील चकमकीमध्ये ४ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. या वेळी स्थानिकांनी सुरक्षादलांना विरोध केला. त्यांच्यावर कारवाई केल्यावर २ जण घायाळ झाले. या चकमकीत श्रीनगरमध्ये भाजपच्या नेत्याच्या घरावर बुरखा घालून आक्रमण करणार्या आतंकवाद्याचाही समावेश आहे.
भारत में भी बुर्के पर पाबंदी लगाएं !
मनाची स्थिती एवढी सकारात्मक रहाणे, हे सामान्य नाही, तर ही एक जादू आहे; कारण सर्व नियोजन आपोआप होत गेले. दैवी शक्तीच सर्व करवून घेत होती.
आज या सत्संगांना एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे अभिप्राय देत आहोत.
बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी २ टक्के आहे, तर अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख केवळ ५०० च्या आसपास आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते सर्वजण अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’
१४.२.२०१९ या दिवशी साधकांच्या हृदयरूपी मंदिरात श्री गुरुपादुकांची स्थापना करण्याविषयी भाववृद्धी सत्संग झाला. त्या प्रसंगी सौ. अनुराधा निकम यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
२ एप्रिल या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांची विदर्भातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
‘समाज सात्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले