फलक प्रसिद्धीकरता
काश्मीरच्या पुलवामा येथील चकमकीमध्ये ४ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. या वेळी स्थानिकांनी सुरक्षादलांना विरोध केला. त्यांच्यावर कारवाई केल्यावर २ जण घायाळ झाले. या चकमकीत श्रीनगरमध्ये भाजपच्या नेत्याच्या घरावर बुरखा घालून आक्रमण करणार्या आतंकवाद्याचाही समावेश आहे.
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !
असे बोलण्याचे धाडस होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !