नागरिकत्व सुधारणा कायद्याची आवश्यकता जाणा !

 

विजय रूपाणी, मुख्यमंत्री, गुजरात

‘फाळणीच्या काळात पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांंपर्यंत घटले आहे. पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या संपत्तीची हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे पाकमधील अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी २ टक्के आहे, तर अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख केवळ ५०० च्या आसपास आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते सर्वजण अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’

– विजय रूपाणी, मुख्यमंत्री, गुजरात.