वसतीगृहातील महिलेसमवेत अपप्रकार केल्याच्या घटनेत तथ्य नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
जळगाव येथील आशादीप वसतीगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर !
जळगाव येथील आशादीप वसतीगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर !
प.पू. दास महाराज यांच्या दिव्य शरिराकडे पाहिल्यावर त्यांच्या संकल्पशक्तीमुळे मला पुढील काव्यपंक्ती उत्स्फूर्तपणे स्फुरल्या. त्या काव्यपंक्ती ईश्वरानेच माझ्याकडून लिहून घेतल्या.
महिलांनो कुणी वाकड्या दृष्टीने पहाणार नाही, असे सबल बना ! यासाठी साधना आणि स्वरक्षण प्रशिक्षण घ्या. आत्महत्या करण्यापेक्षा अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी रणरागिनी बनून उभे रहा !
विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ‘श्रीराम मंदिराच्या निधीविषयी बोलतांना मंदिरासाठी समाजातून बळजोरीने निधी गोळा केला जात आहे’, अशी मुक्ताफळे सभागृहात उधळली.
यामुळे शिनजियांगमधील मुसलमानांची संख्या न्यून होत आहे. बीबीसीने याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनने दावा केला आहे की, याद्वारे उघूर मुसलमानांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा, तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अमेरिका के अश्वेतों की स्वतंत्रता का क्या ?
अमेरिकेतील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’ने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये भारतात नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि स्वातंत्र्य हे वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या अनंत कृपेमुळेच मला अनेक संतांचा सहवास लाभला. मला वेळोवेळी संतांचे मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या या प्रीतीसाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ यांना प.पू. दास महाराज करत असलेल्या ध्यानाच्या वेळी आलेल्या अनुभूती देत आहोत.
‘गुरुपादुकांमधून धर्मकार्यासाठी शक्तीचा स्रोत प्रक्षेपित होत आहे. माझ्या भ्रूमध्यातून शक्ती संपूर्ण देहात शिरून सर्व पेशीपेशींत जात आहे आणि त्रासदायक शक्तीचे विघटन होत आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मला विशिष्ट गंध अनुभवायला आला….