|

कोलंबो (श्रीलंका) – मी सत्तेत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपर्क केला होता. मी मोदी यांना म्हणालो होतो, ‘आपल्या देशांच्या अंतर्गत जी सूत्रे आहेत, ती चर्चेद्वारे सोडवता येतील; मात्र यात यश आले नाही’, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी येथे केले. ते २ दिवसांच्या श्रीलंका दौर्यावर आहेत. खान यांनी आशा व्यक्त केली, ‘येणार्या काळात ही सूत्रे सोडवली जातील.’ ते एका कार्यक्रमात बोलत होते.
Pak PM Imran Khan attacks PM Modi in his speech at Sri Lanka.@SiddiquiMaha shares details with @ShivaniGupta_5. pic.twitter.com/i76gOLhOOg
— News18 (@CNNnews18) February 24, 2021
इम्रान खान पुढे म्हणाले की, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामध्ये अनेकदा वाद झाले. आज तुम्ही तेव्हाच्या परिस्थितीचा विचारदेखील करू शकत नाही; पण ते व्यापारामुळे परत एकत्र आले. अशाच प्रकारचे माझे स्वप्न आहे की, उपमहाद्वीपमधील मतभेद आणि वाद संपुष्टात यावेत.
Can the #Kashmir dispute actually be resolved through dialogue?
@ImranKhanPTI @PMOIndia @narendramodiClick to know more: https://t.co/rD5OVio7uz
— Outlook Magazine (@Outlookindia) February 24, 2021
काश्मीर वाद आम्हाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाच्या पद्धतीने सोडवावा लागेल. यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे चर्चा.
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !
गेल्या २४ घंट्यांत विविध राज्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ९ घटना !
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !