|

कोलंबो (श्रीलंका) – मी सत्तेत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपर्क केला होता. मी मोदी यांना म्हणालो होतो, ‘आपल्या देशांच्या अंतर्गत जी सूत्रे आहेत, ती चर्चेद्वारे सोडवता येतील; मात्र यात यश आले नाही’, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी येथे केले. ते २ दिवसांच्या श्रीलंका दौर्यावर आहेत. खान यांनी आशा व्यक्त केली, ‘येणार्या काळात ही सूत्रे सोडवली जातील.’ ते एका कार्यक्रमात बोलत होते.
Pak PM Imran Khan attacks PM Modi in his speech at Sri Lanka.@SiddiquiMaha shares details with @ShivaniGupta_5. pic.twitter.com/i76gOLhOOg
— News18 (@CNNnews18) February 24, 2021
इम्रान खान पुढे म्हणाले की, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामध्ये अनेकदा वाद झाले. आज तुम्ही तेव्हाच्या परिस्थितीचा विचारदेखील करू शकत नाही; पण ते व्यापारामुळे परत एकत्र आले. अशाच प्रकारचे माझे स्वप्न आहे की, उपमहाद्वीपमधील मतभेद आणि वाद संपुष्टात यावेत.
Can the #Kashmir dispute actually be resolved through dialogue?
@ImranKhanPTI @PMOIndia @narendramodiClick to know more: https://t.co/rD5OVio7uz
— Outlook Magazine (@Outlookindia) February 24, 2021
काश्मीर वाद आम्हाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाच्या पद्धतीने सोडवावा लागेल. यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे चर्चा.
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत