बारामती येथील गुन्हेशोध पथकाकडून ११ आरोपींना अटक : १२ पिस्तुलांसह २० काडतुसे हस्तगत

मध्यप्रदेशमधून पिस्तुल आणून महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तूल पुरवणारी यंत्रणा उघडकीस

जीवनाच्या वाटचालीत स्वामी समर्थांचे आशीर्वाद महत्त्वाचे ! – धवलसिंह मोहिते-पाटील

मी आणि माझे कुटुंबीय स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. यामुळे माझ्या जीवनाच्या वाटचालीत कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ करतांना स्वामी समर्थांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत.

कर्मस्थान – मनुष्यजन्माचे सार्थक करणारे कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचे स्थान !

कर्माच्या गति असती गहना । जें जें होणार तें कदा चुकेना ।
तें तें भोगल्यावीण सुटेना । देवादिकां सर्वांसी ॥

पारनेर येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत अपहार, शाखाधिकारी, अध्यक्षांसह १४ जणांविरोधात गुन्हा नोंद

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

राज्यात १२ घंट्यांत ३ सहस्र ६२ खासगी बसगाड्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई !

केवळ एका दिवसात अशी कारवाई न करता प्रादेशिक परिवहन विभागाने नियमितपणे नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्‍या खासगी बसगाड्यांवर अशी कारवाई केली असती, तर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले नसते. 

(म्हणे) ‘सचिन तेंडुलकरकडून भारतरत्न काढून घ्या !’ – जातीयवादी संभाजी ब्रिगेडची मागणी

खेळाडूंनाही जातीद्वेषातून पहाणारे उद्या समाजामध्ये जातीद्वेष पसरवणार नाहीत कशावरून ? प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी केलेल्या अशा मागण्यांना भारतीय जनता निश्‍चितच महत्त्व देणार नाही !

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याला पुणे येथेच चोपायला हवे होते ! – राज ठाकरे यांचा संताप

सध्या राज्यात अशाच पद्धतीचे राजकारण चालू आहे. कुणाला तरी बोलायला लावायचे आणि त्यावर मग राजकारण करायचे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. 

साम्यवाद्यांचा घटनाद्रोह आणि हिंदुद्वेष जाणा !

हिंदु ऐक्य वेदी संघटनेचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना हिंदूंना हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यावरून केरळमधील माकपच्या आघाडी सरकारच्या पोलिसांनी अटक केली.

धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा !

ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो.