‘गोडसे ज्ञानशाळा’ वाचनालय पोलिसांकडून बंद !

मशिदी आणि मदरसे यांतून भारतविरोधी आणि हिंदुविरोधी कारवाया चालतात, तसेच त्याविरोधात विखारी प्रसारही केला जातो. असे असतांना त्यांवर बंदी घालण्याचे धारिष्ट्य पोलीस दाखवतील का ?

भारतातील कोरोना लसीवर विश्‍वास नसेल, तर मुसलमानांनी पाकिस्तानात जावे ! – संगीत सोम, आमदार, भाजप, उत्तरप्रदेश

ज्या मुसलमानांना देशात निर्माण करण्यात आलेल्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीवर विश्‍वास नसेल, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे विधान भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे.

चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करू नये ! – नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली

नेपाळमध्ये संसद विसर्जित करण्यात आल्याने पुन्हा निवडणुका होणार आहेत आणि त्यात विजयी होण्यासाठी ओली यांना भारताचे कौतुक अन् चीनवर टीका करून मते मिळवायची आहेत, त्याच अनुषंगाने ते अशी विधाने करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदाराला अटक

सहस्रो रुपयांचे आर्थिक घोटाळे करणार्‍यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

राजस्थानमध्ये दोघा उपदंडाधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

काँग्रेसच्या राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांची लाचखोरी ! याला काँग्रेस सरकारचा पाठिंबा आहे का ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उत्पन्न होतो !

देवी सीतामाता यांचा अवमान करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा शिरच्छेद करणार्‍याला ५ कोटी रुपये देऊ !  

देवी सीतामाता यांच्याविषयी अपशब्द काढणारे बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५ कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येईल’, अशी घोषणा तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी केली आहे. ‘राजकारणासाठी देवतांचा अपमान केला जात आहे, हे तात्काळ रोखले गेले पाहिजे’, असेही दास यांनी म्हटले.

ट्रम्प यांच्या आता यू ट्यूब चॅनलवरही बंदी

ट्रम्प यांच्या यू ट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ ‘हिंसेला प्रोत्साहन देत आहेत’, असे कारण देत यू ट्यूबने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यू ट्यूब चॅनेलवर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घातली आहे.

सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही ! – जयंत पाटील

कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वरील आरोपांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. नगर येथील एका कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात पाच दिवसांत १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून १ सहस्र ८३९ पक्ष्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. मुंबई, दापोली, परभणी, लातूर येथील पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव दिसून आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अरुणा धरण प्रकल्पग्रस्ताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

तालुक्यातील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या (धरणाच्या)  बुडित क्षेत्रात घर आणि भूमी जाऊनही त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही, तसेच निवासी भूखंडाची ताबा पावती मिळालेली नाही. त्यामुळे आलेल्या निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शांताराम नागप यांची प्रकृती चिंताजनक आहे.