नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकार परिषदेत प्रश्न

सोलापूर – औरंगाबादला संभाजीनगर संबोधणे आणि नामांतर करणे हा तेथील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे. लोकांच्या भावनांचा विचार सरकार करत आहे. खरे तर औरंगजेबाप्रति प्रेम कशासाठी ? छत्रपती संभाजी महाराजांना महत्त्व द्यायचे कि औरंगजेबाला ?, असा प्रश्न शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
महापालिका आणि नगरपालिका यांच्या पदाधिकार्यांच्या आढावा बैठकीनंतर सात रस्त्यावरील नियोजन भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापालिकेच्या समांतर उजनी जलवाहिनी आणि शहरातील उड्डाणपूल यांना त्वरित निधी दिला जाईल. यापुढे निधीअभावी प्रकल्प रखडला जाणार नाही, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ