पू. पद्माकर होनप यांच्याशी बोलल्यावर सौ. वैशाली मुद्गल यांना आलेली अनुभूती

१.७.२०१९ या दिवशी मी संध्याकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. तेव्हा अकस्मात् माझ्या सर्वांगाला कंड येत होती. माझा नामजप एकाग्रतेने होत नव्हता; म्हणून मी उठून बाहेर आले.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वास्तव्याने चैतन्यात न्हाऊन निघालेल्या चेन्नई सेवाकेंद्राने तुळशीच्या रूपातून अनुभवला महाविष्णूचा आशीर्वाद !

‘सद्गुरूंच्या मनातील विचार संकल्परूप असल्याने ईश्‍वर तो पूर्ण करतो’, याची प्रचीती देवाने चेन्नई सेवाकेंद्राला देणे

शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करतांना कु. सुप्रिया जठार यांना आलेल्या अनुभूती

‘मला होणार्‍या काही शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता न्यून होण्यासाठी १३.१२.२०१६ या दिवशी मला ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करण्यास सांगितला होता. देवाच्या कृपेने माझा नामजप चालू झाला आणि या नामजपामुळे मला पुढील अनुभूती आल्या.

परमेश्‍वर सर्व विश्‍वाची जबाबदारी घेतो, तरी माणसाला त्याची जाणीव नसणे

‘अनंतरूपी परमेश्‍वर हा माणसांच्या कित्येक मोठ्या जबाबदार्‍या उचलत असतो. भयंकर अडचणी दूर करून माणसाला वाट सुकर करून देतो.

…अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देईन ! – तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी

जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.

पाकमध्ये जूनपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २ कोटींपर्यंत पोचण्याची शक्यता ! – दैनिक ‘द डॉन’

पाकिस्तान येथील दैनिक ‘द डॉन’ने माहिती विश्‍लेषक ओसामा रिझवी आणि अहसान जाहिद यांनी माहिती विश्‍लेषक टॉमस प्यूओ यांच्या साहाय्याने एक अहवाल सिद्ध केला आहे. त्यानुसार पाकिस्तानने कोरोनाला आळा न घातल्यास जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ कोटींपर्यंत पोचेल !

काबूलमध्ये इस्लामिक स्टेटने गुरुद्वारावर केलेल्या आक्रमणात ११ जण ठार

‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना ! वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी काही बोलणार आहेत का ? कि त्यांना जिहादी आतंकवाद्यांकडून होणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांच्या हत्या मान्य आहेत ?

महाभारताच्या युद्धासाठी १८ दिवस लागले, कोरोनाचे युद्ध जिंकायला २१ दिवस लागतील ! – नरेंद्र मोदी

महाभारताचे युद्ध जिंकायला १८ दिवस लागले होते. आज कोरोनाचे युद्ध जिंकायला आपल्याला २१ दिवस लागणार आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काशी मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधतांना केले.

अयोध्येत तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात रामललाची स्थापना

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमीवर तब्बल २७ वर्षे एका तंबूमध्ये असणार्‍या रामललाला येथून जवळच एका तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात विधीवत् स्थापित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात येथे विधीवत पूजा करून चांदीच्या सिंहासनावर रामललाची स्थापना केली.

ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिली यांनी त्यांच्या स्कॉटलंड येथील घरात स्वत:चे अलगीकरण (सेल्फ क्वारंटाईन) केले होते.