सशस्त्र दलांनी युद्धासाठी सिद्ध रहावे ! – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
ते पहिल्या ‘जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स’मधील ‘सशक्त आणि सुरक्षित भारत, सशस्त्र दलांचे परिवर्तन’ या विषयावर बोलत होते.
ते पहिल्या ‘जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स’मधील ‘सशक्त आणि सुरक्षित भारत, सशस्त्र दलांचे परिवर्तन’ या विषयावर बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २ दिवसांची राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमी इस्कॉन आरवडे शाखा, पलूसच्या वतीने श्री मंगल कार्यालय, पलूस येथे ४ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजल्यापासून हरिनाम संकीर्तन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
‘बुद्धीप्रामाण्यवादी त्यांच्या अंधश्रद्धेने श्राद्ध इत्यादी काही करत नाहीत. त्यामुळे त्यांचे पूर्वज त्या योनीत शेकडो वर्षे अडकून पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
शाळेत मांसाहारी बिर्याणी आणून ‘हिंदु मुलांना मुसलमान बनवणार’ असे सांगणार्या ७ वर्षांच्या मुसलमान विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांनी शाळेतून काढून टाकले !
गणेशोत्सव मिरवणुकीतून परत आल्यावर लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखामुळे स्वातंत्र्यचळवळीत एक अध्याय चालू झाला आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य राखता येत असेल आणि त्यामागील प्रयोजन लक्षात आले असेल, तरच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करा. तो यथोचितपणे साजरा करणे जमत नसेल, तर बंद करा !
‘अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात, उदा. श्री गणेशाला लाल जास्वंद आणि दूर्वा आदी. याचे कारण हे की, त्या त्या वस्तूमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.
अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती चिकणमातीपासून अथवा शाडूच्या मातीपासून बनवलेली असावी. ती नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे श्री गणेशाची स्पंदने मूर्तीकडे आकृष्ट होतात आणि प्रदूषणही होत नाही.
जगमीत सिंह यांनी पाठिंबा काढून घेणे आणि पंतप्रधानपदाची आस बाळगणे यातूनच कॅनडा हे खलिस्तान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले, तर ते भारतासाठीही चिंताजनक आणि तितकेच हानीकारक !