‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत हाता-पायांच्या तळव्यांवरील रेषांच्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !
साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
महाराष्ट्रात मात्र २०१२-२०१७ या पंचवार्षिक क्रीडा धोरणानंतर नवीन क्रीडा धोरण निश्चितच करण्यात आलेले नाही. या जुन्या धोरणावरच क्रीडा धोरणाचा कारभार चालू आहे. यातून राज्याची क्रीडाक्षेत्राविषयीची अनास्था दिसून येत आहे.
स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून न पहाता आदराने, नम्रतेने पहाणारा समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल, तर स्वतःच्या आचरणामध्ये पालट करायला हवा, असे मार्गदर्शन तायक्वांदो प्रशिक्षित असलेल्या सौ. क्षितिजा देशपांडे यांनी केले.
असे कृत्य करण्याचे धर्मांधाचे धाडस होऊ नये, असे संघटन हिंदूंनी करणे आवश्यक ! धर्मांधांची वाढती मुजोरी रोखण्यासाठी सरकारने त्यांना कठोर शिक्षा करणेही तितकेच आवश्यक आहे !
या प्रसंगी ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे, विश्वस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील अनेक सार्वजनिक प्राधिकरणे स्वत:ची माहिती दडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्राधिकरणांच्या जनमाहिती अधिकार्यांवर राज्य माहिती आयोगाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अनेक ठिकाणी ढोल-ताशा पथकांच्या निनादातून झालेली नव्या तालाची ‘आवर्तने’, बँडपथकातील कलाकारांनी वाजवलेल्या भक्तिगीताच्या मधूर सुरावटी, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अवर्णनीय होता.
श्री तुळजाभवानी मंदिरातील ८ कोटी ५० लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण !
अस्वच्छ नदीघाट, नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत !
काँग्रेसने काय केले तेही जगजाहीर आहे.