भाजप देशात ‘छोटी पाकिस्ताने’ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा मेहबूबा मुफ्ती यांचा कांगावा !

भारतात कोण छोटी पाकिस्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळ महबूबा मुफ्ती यांचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !

(म्हणे) ‘गोल टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवून पाठवा !’

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील शाळेचा विद्यार्थ्यांना फतवा
संतप्त हिंदु पालकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

‘अयोध्या मंडपम्’ कह्यात घेण्याचा द्रमुक सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित !

सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अयोध्या मंडपमचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम किंवा विवाह यांचे आयोजन करणारे सभागृह सरकार कसे कह्यात घेऊ शकते ?

राज ठाकरे भोंग्यांविषयीची पुढील भूमिका आज मांडणार

आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याविषयी पुढे नेमके काय करायचे, हे मी उद्या, ३ मे या दिवशी ‘ट्वीट’ करून सांगीन, असे ‘ट्वीट’ राज ठाकरे यांनी २ मे या दिवशी केले.

सत्पुरुषांना दान करून आध्यात्मिक लाभ घ्या ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अक्षय्य तृतीया ही युगाप्रमाणेच जुनी आहे. हा सण जगभरातील सर्वच विशेष करून जैन आणि बौद्ध धर्मीयही साजरा करतात. या तिथीला केलेले दान आणि यज्ञ यांचा क्षय होत नाही; परंतु जेव्हा आपण दान करतो, तेव्हा आपण ते सत्पात्रे द्यायला हवे.

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांच्या नावाने शपथ घेतल्याने अधिष्ठाता निलंबित !

तमिळनाडूतील  द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! सध्या हिप्पोक्रेटसच्या नावाने विद्यार्थी शपथ घेतात, तो पाश्चात्त्य वैद्य आहे; मात्र महर्षि चरक हे भारतीय आहे; मात्र जे जे हिंदूंचे आहे, ते नाकारण्याची द्रमुक सरकारची रित आहे. तीच या कृतीतून पुन्हा एकदा प्रकट झाली !

आज ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे लोकार्पण !

आता अधिक गतीने हिंदूसंघटन होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदू कृतीशील होवोत, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! – कालीचरण महाराज

हिंदूंनी धर्माच्या आधारे मतदान करावे !

दुर्गापूर (बंगाल) येथे विमान वादळात अडकल्याने ४० प्रवासी घायाळ

मुंबईहून बंगालमधील दुर्गापूरला जाणारे ‘स्पाइसजेट’ या प्रवासी वाहतूक आस्थापनाचे ‘बोइंग बी ७३७’ विमान वादळात अडकले. त्यानंतर विमानातील वरच्या भागात ठेवलेले सामान खाली पडू लागले.

रस्ते अडवून धार्मिक कार्यक्रम करू नका !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी यांची विविध सणांविषयी सूचना