ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणार्‍याला अटक

अशा समाजविघातक विकृती असणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ जागृती नाही, तर साधनेने आध्यात्मिक बळ प्राप्त करून हिंदूंचे प्रभावी संघटन केले पाहिजे. पांडव संख्येने अल्प होते; परंतु त्यांच्या मागे साक्षात् भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे त्यांचा विजय झाला.

मुख्य आरोपी बाळ बोठे पसार घोषित

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पसार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने संमत केला आहे.

१० ते १२ मार्च या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात संचारबंदी !

महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते; मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.

नोकरीसाठी महापालिकेचे बनावट नियुक्ती पत्र सिद्ध केल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा नोंद !

संभाजीनगर – महापालिका प्रशासन आणि राज्य अग्नीशमन कार्यालयाच्या नावे बनावट नियुक्ती पत्र सिद्ध केल्याप्रकरणी १२ जणांवर सिटी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शासनाने पिकांच्या हानीचा केलेला पहाणी अहवाल ग्राह्य धरून शेतकर्‍यांना पीक विम्यास पात्र ठरवणार ! – दादा भुसे, कृषीमंत्री

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – शेतकर्‍यांच्या पिकांची हानी झाल्यानंतर ७२ घंट्यांच्या आत पीक विम्यासाठी आस्थापनांकडे माहिती देणे बंधनकारक आहे;

शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० खाटांच्या रुग्णालयासाठी ९३ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

सांगली, ५ मार्च (वार्ता.) – राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील

घटस्फोट घेणार्‍या दांपत्याला त्यांच्या मुलांचा पदवीधर होईपर्यंत सांभाळ करावा लागणार ! – सर्वोच्च न्यायालय

घटस्फोट झालेल्या दांपत्याला त्यांचे मूल पदवीधर होईपर्यंत त्याच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला

भारताच्या लसीला परदेशातूनही मान्यता

कोव्हॅक्सीन लसीला मान्यता देणारा झिम्बाब्वे हा जगातील पहिला देश ठरला आहे.

उत्तरप्रदेशातील सीमेवर नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १ भारतीय ठार  

चीन आणि पाक यांच्याप्रमाणे नेपाळच्या कुरापतीही गेल्या काही मासांपासून चालू झाल्या आहेत, याकडे भारताने तितक्याच गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !