गोध्रा हत्याकांडाप्रकरणी नरेंद्र मोदी क्षमा मागतील का ? – नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
राहुल गांधी यांनी चुकीविषयी क्षमा मागितली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र काँग्रेसने केलेल्या चुकीविषयी जर खरोखरच त्यांना पश्चात्ताप वाटत असेल, तर त्यासाठी काँग्रेस काय प्रायश्चित्त घेणार ? हेही त्यांनी सांगणे अपेक्षित आहे.