चीन आणि पाक यांच्याप्रमाणे नेपाळच्या कुरापतीही गेल्या काही मासांपासून चालू झाल्या आहेत, याकडे भारताने तितक्याच गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !

पीलीभीत (उत्तरप्रदेश) – येथील भारत आणि नेपाळ सीमेवर भारतीय नागरिक आणि नेपाळ पोलीस यांच्यात झालेल्या वादानंतर हाणामारी झाली. त्यात नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १ भारतीय नागरिक ठार झाला.
#Indian national killed in police firing on Indo-Nepal border https://t.co/SIPxCQezrK
— The Tribune (@thetribunechd) March 5, 2021
UP Police said three Indian nationals, who went to Nepal, had a confrontation with Nepal Police and the firing happened after the argument@pilibhitpolice @iamupp @HMOIndia @DefenceMinIndia https://t.co/LakOJ59qte
— NorthEast Now (@NENowNews) March 5, 2021
त्याच्या एका साथीदाराने हाणामारीमध्येच सीमा पार केल्याने त्याचा जीव वाचला, तर त्यांचा तिसरा साथीदार मात्र अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. २६ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव गोविंदा असून तो त्याचा मित्र पप्पू सिंह आणि गुरमीत सिंह यांच्यासमवेत नेपाळमध्ये गेला होता.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन