इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण प्रकाशित केल्यावरून प्रकाशन संस्थेच्या कार्यालयाची धर्मांधांकडून तोडफोड !

• राजस्थानमधील घटना ! • धर्मांधांनी पुस्तकेही जाळली ! धर्मांध त्यांच्या धर्माच्या विरोधात काहीही झाले, तर थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू साधा निषेधही व्यक्त करत नाहीत !

कोटा (राजस्थान) येथे १५ वर्षांच्या मुलीवर १८ जणांकडून ९ दिवस बलात्कार !

पीडितेच्या भावाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला हाकलून लावले होते,

प्रजापती ब्रह्मकुमारी संप्रदायाच्या प्रमुख दादी हृदय मोहिनी यांचा देहत्याग

प्रजापती ब्रह्मकुमारी संप्रदायाच्या प्रमुख दादी हृदय मोहिनी यांनी येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयामध्ये देहत्याग केला आहे. त्या ९७ वर्षांच्या होत्या.

८ मार्चच्या जागतिक महिलादिनी दोन महिलांनी ५१० कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले खेड्यामधील दारूचे दुकान !

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात वावरत आहेत. समाजाला विनाशाच्या वाटेवर नेणार्‍या दारूचे दुकान खरेदी करून समाजाला मद्यपी बनवण्यासाठी महिलांनीही पुढाकार घेतला आहे, असे समजायचे का ?

अलवर (राजस्थान) येथे पोलीस ठाण्याच्या परिसरात महिलेवर बलात्कार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला अटक आणि बडतर्फीची कारवाई

अलवर (राजस्थान) येथे पतीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह याने त्याच्या रहात्या खोलीमध्ये त्याच्या एका साथीदारासह ३ दिवस बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला.

जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीने पीडितेला पेटवले !

हनुमानगड (राजस्थान) येथे बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यावर त्याने पीडितेवर रॉकेल ओतून तिला पेटवले.

राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी मुसलमानांनी उपस्थित रहाण्यासाठी इमामाकडून फतवा !

काँग्रेससाठी अशा प्रकारचे किती फतवे काढण्यात आले, तरी आता काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !

पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भरती  

मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना येथील म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

सनातन संस्कृतीचे श्रेष्ठत्व आधुनिक विज्ञानाला मान्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘ज्योतिष शास्त्र नाही’, ‘आमच्याहून कितीतरी लांब असलेल्या ग्रहांचा मानवांवर परिणाम कसा होईल ?’, असा सनातन धर्माच्या विरोधकांकडून प्रचार केला जातो; परंतु आज आधुनिक विज्ञानही मान्य करते की, अमावास्या आणि पौर्णिमा यांचा मानवाच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो.

राजस्थानच्या रा.स्व. संघाच्या जिल्हाचालकांवर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

काँग्रेसच्या राज्यात रा.स्व. संघाच्या संघचालकांवर प्राणघातक आक्रमण होते; मात्र काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, बसप, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष किंवा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !