अटारी सीमेवरील भारताच्या सर्वांत उंच राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी खलिस्तानचा झेंडा फडकावण्याचा खलिस्तान्यांचा कट

भारत-पाक सीमेवरील अटारी येथे सर्वांत उंच राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी खलिस्तानचा झेंडा फडकावण्याचा कट ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने रचला आहे. येथे ३६० फूट उंचीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आहे.

(म्हणे) ‘१५ ऑगस्टला राष्ट्रध्वज नाही, तर ‘निशान साहिब’ फडकावा !’

खलिस्तानचे उदात्तीकरण करणार्‍या अशा खासदाराच्या वक्तव्याचा निषेध करणे पुरेसे नसून शिरोमणी अकाली दलाने त्याला बडतर्फ केले पाहिजे !

पंजाबमध्ये दोघा खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशाला आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागतो, हे लज्जास्पद !

हरियाणामध्ये खाण माफियाकडून पोलीस उपअधीक्षकांची हत्या

यावरून ‘खाण माफियांना कायद्याचे भय राहिले नाही’, हेच दिसून येते. सरकारने अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे !

पंजाबमध्ये शिखांचे वाढते धर्मांतर !

अमृतसर आणि गुरदासपूर जिल्ह्यांत ७०० चर्च !
राज्यातील १२ सहस्रांपैकी ८ सहस्र गावांमध्ये ख्रिस्त्यांच्या धार्मिक समित्या कार्यरत !

पतियाळा (पंजाब) येथील कालीमाता मंदिराच्या भिंतीवर चिटकवण्यात आले खलिस्तानच्या समर्थनाचे भित्तीपत्रक !

पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. याकडे केंद्र सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन कठोर उपाययोजना काढणे आवाश्यक आहे !

(म्हणे) ‘भगतसिंह आतंकवादी होता !’

पंजाबमधील खलिस्तानी मानसिकतेचे शीख नेते आता उघडपणे अशा प्रकारची विधाने करू लागले आहेत. ही पुढे येणार्‍या मोठ्या संकटाची सूचना आहे. केंद्र सरकारने यावर आताच लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे !

पंजाबमधील सरकारी बसगाड्यांवरील खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे छायाचित्र काढण्याचा आदेश रहित !  

पंजामबध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारचे राज्य कि खलिस्तानवादी धार्मिक संघटनांचे ? ही स्थिती पंजाबमध्ये पुन्हा एकदा फुटीरतावादी खलिस्तानी आतंकवादी कारवाया चालू होण्याचेच दर्शक आहे.

हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी परवाना असलेली शस्त्रे बाळगावीत ! – विश्‍व हिंदु परिषद

भारताची अखंडता, सहिष्णुता, सार्वभौमत्व, हिंदु देवी-देवता, धार्मिक श्रद्धा यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांना आता पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.

पंजाब विधानसभेत ‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात ठराव संमत !

तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी देणार्‍या केंद्र सरकारच्या अग्नीपथ या योजनेविरोधात पंजाब विधानसभेत ३० जून या दिवशी ठराव संमत करण्यात आला. भाजपचे आमदार अश्‍वनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले.