पोलीस उपनिरीक्षकाने महिलेला थप्पड मारली !
कुणी तक्रार केली, तरच गुन्हा नोंद करणार का ? अशा पोलीस अधिकार्यांवरही त्यांच्या वरिष्ठांनी कारवाई करावी, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?
कुणी तक्रार केली, तरच गुन्हा नोंद करणार का ? अशा पोलीस अधिकार्यांवरही त्यांच्या वरिष्ठांनी कारवाई करावी, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?
पंजाबचे वरिष्ठ भारतीय प्रशासकीय अधिकारी (आय.ए.एस्.) संजय पोपली यांनी त्यांचा मुलगा कार्तिक यांची दक्षता विभागाने हत्या केल्याचा आरोप केला. दक्षता विभागवाले माझीही हत्या करतील, असा दावाही त्यांनी केला.
भारतात फाशीची शिक्षा असणारा ईशनिंदेसारखा कठोर कायदा नसल्याने कुणीही उठतो आणि हिंदु धर्माचा अवमान करतो अन् मोकाट रहातो ! आतातरी केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
पंजाबमधील खलिस्तानवाद्यांचा शोध घेऊन त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची आवश्यकता आहे !
अशा देशद्रोही खलिस्तान समर्थकांना पकडून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे, तरच इतरांवर याचा वचक बसेल !
प्रत्येकालाच या देशावर त्यांच्या धर्माचे राज्य असायला हवे, असे स्वप्न पडत आहे. त्यामुळे हिंदूंनी त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लवकरात लवकर संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !
आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारण्यासह त्याला शिक्षा करण्यात यावी, असेही जनतेला वाटते !
बंदी असलेल्या संघटनेच्या कारवाया चालू असणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! अशा संघटनांना मुळासह नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला.
सरकारने अशांना केवळ अटक करून थांबू नये, तर त्यांची सर्व संपत्तीही जप्त केली पाहिजे !