अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना दुसर्‍या खंडपिठाकडे दाद मागण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश !

गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर न्यायालयाने सदावर्ते यांना वरील आदेश दिले.

चिपळूण येथे धर्मांधांकडून ‘इन्स्टाग्राम’वर जुन्या बाबरी ढाच्याचे छायाचित्र ठेवून ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याची धमकी

धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळे देशात आनंदोत्सव चालू असतांनाही ते अशा धमक्या देण्याइतपत उद्दाम झाले आहेत.

वानर-माकडांच्या बंदोबस्त करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी  २५ जानेवारीला सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांची पदयात्रा

सरकारला अजूनही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावेसे वाटत नसल्याने निदान मला आत्महत्येची अनुमती द्यावी; म्हणजे वानर-माकडांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.

कारसेवकांचा करण्यात आला सत्कार

श्री हनुमान मंदिर, पाचल येथे परिसरातील कारसेवक श्री. सुहास सप्रे आणि श्री. संतोष कारेकर यांचा सत्कार श्री हनुमान मंदिराचे पुजारी श्री. भिकू नारकर यांच्या हस्ते करण्यात आला.

सरपंच श्री. अक्षय फाटक यांनी वाटली हत्तीवरून साखर !

‘ज्या दिवशी अयोध्येतील मंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटू !’, अशी शपथ काही रामभक्तांनी घेतली होती.

‘डीप क्लिनिंग’ मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे ! – पालकमंत्री उदय सामंत

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे. जिल्ह्यामध्ये चालू होणार्‍या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

कल्याण, मीरा रोड (ठाणे), पनवेल, नागपूर, रावेर (जळगाव) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

धर्मांध उद्दाम झाले असल्याने त्यांना कायद्याचे जराही भय राहिले नसल्याचे हे द्योतक आहे ! अशांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणा काय पावले उचलणार ?

शहरी नक्षलवाद देशासाठी घातक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी ‘महिलांच्या शौर्यजागृतीची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.

सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत शेकडो ठिकाणी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले.

नथुराम गोडसे स्मृतीस्थळ विकसित करण्यासाठी १०० कोटींचा निधी द्यावा ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

हिंदु राष्ट्र निर्माण करणे हे नथुराम गोडसे यांचे स्वप्न होते; म्हणून मोदी सरकार यांना हे राष्ट्र हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करायचे असेल, तर नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे उदात्तीकरण करणे देशहित आणि हिंदु धर्म हितासाठी आवश्यक आहे.