करगणी (आटपाडी) येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हिंदु तरुणीचे धर्मांतर आणि हत्या !
लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा करण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !
लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा करण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !
या स्फोटात ८ कर्मचारी घायाळ झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. घायाळांमधील २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
वाराणसी, हृषिकेश आणि हरिद्वार येथील जगप्रसिद्ध गंगाआरतीप्रमाणे ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या गोदावरी नदीच्या आरतीचाही कायमस्वरूपी उपक्रम चालू करावा, अशी संकल्पना सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती.
जरांगे म्हणाले , १००-२०० लोकांसाठी मराठ्यांचे वाटोळे होईल. ६ कोटी मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण देण्याची मागणी आहे. सरकारने २० फेब्रुवारी या दिवशी आरक्षण दिले, तरी मराठ्यांना ‘ओबीसी’तूनच आरक्षण देण्यासाठी आमचे आंदोलन चालू राहील.
या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने ‘शुल्क भरण्यास नकार दिला म्हणून असा कोणताही प्रकार आम्ही केला नाही, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवलेले नाही’, असा खुलासा केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देतांना सध्याच्या ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्यास न्यायालयात जाण्याची चेतावणी ओबीसी नेत्यांनी दिली आहे.
पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करेपर्यंत मजल जाते, यावरून पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !
हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघरमध्ये ‘अश्वमेघ महायज्ञ’ होणार आहे. या महायज्ञात देश-विदेशातून लाखो भाविक सहभागी होणार आहेत.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, हाच यामागील मूळ उपाय आहे !
भाजप, मुलुंड सेवा संघ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांच्या वतीने २ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.