जम्मूमधील सैन्यदलाच्या तळावर ड्रोन्सद्वारे आक्रमणाचा प्रयत्न सैनिकांनी उधळला !
जिहादी आतंकवाद्यांकडून आता सर्रासपणे होत असलेल्या ड्रोन्सचा वापर पहाता भारताला यावर तातडीने सतर्क होऊन आतंकवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत !
जिहादी आतंकवाद्यांकडून आता सर्रासपणे होत असलेल्या ड्रोन्सचा वापर पहाता भारताला यावर तातडीने सतर्क होऊन आतंकवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच आतंकवादी भारताला दाखवून देत आहेत. तो नष्ट करण्यासाठी त्यांचा पोशिंदा पाकला नष्ट करा !
लक्ष्य चुकल्याने लढाऊ विमाने सुरक्षित !
‘सुंठीवाचून खोकला गेला’, असेच या घोषणेविषयी म्हणता येईल !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद नष्ट होण्याऐवजी नवनवीन जिहादी आतंकवादी संघटना निर्माण होऊन कारवाया करत आहेत, हे सुरक्षादलांना लज्जास्पद !
मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या पाकप्रेमींची भारतातून हकालपट्टी करून त्यांना पाकमध्ये पाठवले पाहिजे.
आतंकवाद्यांची निर्मिती करणारा पाकिस्तान आणि आतंकवाद्यांना आश्रय देणारे देशद्रोही यांच्याविरोधात कठोरात कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !
या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच अशा घटनांतून पुनःपुन्हा समोर येत, हे आता लक्षात घ्यायला हवे !
१७ एकर भूमीत होणार मंदिर, वैदिक पाठशाळा, यात्रेकरूंसाठी सुविधा, कर्मचारी संकुल !
कलम ३७० रहित झाल्यानंतर पहिल्या मंदिराची उभारणी !