(म्हणे) ‘भाजप तिरंगा हटवून देशाचा राष्ट्रध्वज भगवा करणार !’
तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी त्याला धर्मनिरपेक्ष करून भारताचा पुरातन भगवा ध्वज मागे टाकून तिरंगा निवडला. जर त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र झाला असता, तर भगवा हाच राष्ट्रध्वज असता !
तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी त्याला धर्मनिरपेक्ष करून भारताचा पुरातन भगवा ध्वज मागे टाकून तिरंगा निवडला. जर त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र झाला असता, तर भगवा हाच राष्ट्रध्वज असता !
राजौरी येथे हिंदूंची हत्या करणार्या आतंकवाद्यांचा सुरक्षादलांकडून शोध घेतला जात आहे.
जिहादी आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असणार्या पाकला जोपर्यंत नष्ट करणार नाही, तोपर्यंत केवळ काश्मीरच नव्हे, तर भारतात जिहादी आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे नागरिकांच्या रक्षणासाठी अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करण्यासाठी पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना नष्ट करणे आवश्यक !
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू आजही जिहादी आतंकवाद्यांपासून सुरक्षित नाहीत, हेच लक्षात येते. तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकार काय पावले उचलणार ?
२६ सैनिक वीरगतीला प्राप्त
आतंकवाद्यांच्या आक्रमणात २९ नागरिकांचा मृत्यू
‘हिज्ब-उल्-मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचा गुलाम नबी खान याच्या घरावर बुलडोझर फिरवला. खान हा या संघटनेचा म्होरक्या असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून येथे आतंकवादी कारवायांचे नियंत्रण करतो.
जोपर्यंत आतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट होणार नाही !
जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील मुंझ मार्ग परिसरात २० डिसेंबरला पहाटे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार झाले. यांपैकी दोघांची ओळख पटली आहे, तर तिसर्याची ओळख पटवण्याची प्रक्रिया चालू आहे.
या मशिदीच्या आतमध्ये छायाचित्रे काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर आतंकवादमुक्त करण्यासाठी प्रथम पाकला संपवले पाहिजे, हे सरकारने जाणावे !