बांगलादेशात एक डेपोला आग; ४४ लोकांचा मृत्यू !

यामध्ये शेकडो लोक घायाळ झाले. चितगांवजवळ असलेल्या सीताकुंडा येथे जहाजांच्या काही ‘कंटेनर्स’मधील रसायनांमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बांगलादेशात मुसलमानांकडून शिवमंदिराची तोडफोड

इस्लामी देशात अल्पसंख्य हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित !

रोहिंग्या मुसलमान भारतातून बांगलादेशात करत आहेत घुसखोरी ! – बांगलादेश

बांगलादेशाने कधी त्यांच्या देशातून भारतात घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे का ? आताही भारतात घुसलेल्या बांगलादेशींना पुन्हा बांगलादेशात पाठवले, तर बांगलादेश ते निमूटपणे स्वीकारणार आहे का ? याची उत्तरे त्याने दिली पाहिजेत !

बांगलादेशात इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्याने धर्मांधांकडून हिंदु नेत्याला मारहाण

भारतात कधी दिवाळी, होळी आदी हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी न होणार्‍या अल्पसंख्यांकांच्या संदर्भात असे प्रकार घडतात का ? तरीही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !

बांगलादेशात बी.एन्.पी. पक्षाने आयोजित इफ्तार पार्टीमध्ये आमंत्रित हिंदूंना गोमांस वाढले !

मुसलमानबहुल देशात अल्पसंख्यांक हिंदूंचा होणारा हा छळ भारतातील निधर्मीवाद्यांना दिसत नाही का ?

बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी दिली भारताला चितगाव बंदर वापरण्याची अनुमती !

चितगाव बंदर हे बांगलादेशचे प्रमुख बंदर आहे. या बंदराच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धींगत होणार आहे. तसेच आसाम, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांशी संपर्कही सुधारेल.

बांगलादेशात कट्टरतावादाचा विरोध करणार्‍या प्राध्यापकाच्या हत्येसाठी ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंड !

का विश्‍वविद्यालयातील प्रसिद्ध लेखक आणि साहित्यकार प्रा. हुमायू आझाद यांच्या हत्येच्या १८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक !

भारतात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अनेक अश्‍लील चित्रे काढूनही त्यांना कधी अटक करण्यात आली नाही; मात्र इस्लामी देशात कथित आरोपावरून हिंदूंवर कारवाई केली जाते, हे लक्षात घ्या !

बांगलादेशात टिकली लावणार्‍या प्राध्यापिकेला पोलीस अधिकार्‍याकडून ठार मारण्याची धमकी !

कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबबंदी असतांना कोणत्याही पोलीस अधिकार्‍याने कोणत्याही मुसलमान विद्यार्थिनीला कधी अशी धमकी दिली नाही; मात्र बांगलादेशात टिकली लावण्यावर कोणतीही बंदी नसतांना अशा प्रकारची धमकी दिली जाते, याविषयी भारतातील निधर्मीवादी बोलतील का ?

होळीच्या पूर्वसंध्येला बांगलादेशमध्ये २०० हून अधिक धर्मांधांकडून इस्कॉनच्या मंदिरांची तोडफोड

बांगलादेश, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत हिंदूंची ही स्थिती काल, आज आणि उद्याही रहाणार आहे. त्यासाठी भारतानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच होऊ शकते, हे सत्य आहे !