शाहीन बाग आंदोलनावरील निकालावर पुनर्विचार करण्यास न्यायालयाचा नकार

नवी देहली – जनतेला आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र ते कुठेही आणि केव्हाही केले जाऊ शकत नाही. आंदोलकांना घटनात्मक अधिकारांसमवेत काही दायित्वांचेही पालन करावे लागते. आंदोलन कोणत्याही सार्वजनिक स्थळावर नेहमीसाठी तळ देता येऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्ट ने शाहीन बाग प्रदर्शन पर दायर पुनर्विचार याचिका खारिज करते हुए कहा है कि प्रदर्शन अपनी मर्जी से और किसी भी जगह नहीं कर सकते।https://t.co/v34eGdMz5e
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 13, 2021
देहलीच्या शाहीन बाग येथील आंदोलनाविषयी ७ ऑक्टोबर २०२० या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध प्रविष्ट करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिका न्यायालयाने या वेळी फेटाळल्या.

न्यायालयाने पुढे म्हटले, ‘कुठेही निदर्शने करता येतात; मात्र प्रदीर्घ काळासाठी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांसाठी सार्वजनिक स्थळी दीर्घकाळ ठिय्या देता येत नाही. विशेषकरून इतरांच्या हक्कांवर प्रतिकूल परिणाम होत असेल, अशा जागी.’
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’