शाहीन बाग आंदोलनावरील निकालावर पुनर्विचार करण्यास न्यायालयाचा नकार

नवी देहली – जनतेला आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र ते कुठेही आणि केव्हाही केले जाऊ शकत नाही. आंदोलकांना घटनात्मक अधिकारांसमवेत काही दायित्वांचेही पालन करावे लागते. आंदोलन कोणत्याही सार्वजनिक स्थळावर नेहमीसाठी तळ देता येऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्ट ने शाहीन बाग प्रदर्शन पर दायर पुनर्विचार याचिका खारिज करते हुए कहा है कि प्रदर्शन अपनी मर्जी से और किसी भी जगह नहीं कर सकते।https://t.co/v34eGdMz5e
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 13, 2021
देहलीच्या शाहीन बाग येथील आंदोलनाविषयी ७ ऑक्टोबर २०२० या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध प्रविष्ट करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिका न्यायालयाने या वेळी फेटाळल्या.

न्यायालयाने पुढे म्हटले, ‘कुठेही निदर्शने करता येतात; मात्र प्रदीर्घ काळासाठी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांसाठी सार्वजनिक स्थळी दीर्घकाळ ठिय्या देता येत नाही. विशेषकरून इतरांच्या हक्कांवर प्रतिकूल परिणाम होत असेल, अशा जागी.’
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !