महिलांचे अधिकार आणि सन्मान यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार ! – डॉ. भारती चव्हाण, अध्यक्षा, मानिनी फाऊंडेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी महिला बालकल्याण विभागासाठी २५ सहस्र ४४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराविषयी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. 

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील उपाहारगृहात मुसलमान तरुणांकडून हिंदु तरुणींचा बुद्धीभेद !

मेरठ, उत्तरप्रदेश येथील शास्‍त्रीनगरमध्‍ये असणार्‍या एका उपाहारगृहामध्‍ये हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांकडून बुद्धीभेद केला जात असून येथे ‘लव्‍ह जिहाद’साठी एक केंद्र चालवले जात असल्‍याचा आरोप करत बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांनी येथे धाड घातली.

पुणे येथून गेल्‍या ३ मासांत ४४७ मुली आणि महिला बेपत्ता !

राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

भारतातून किती महिला-मुली बेपत्ता आहेत ? याची वस्तूस्थिती जाणा !

केरळमधील जरी ३२ सहस्र महिलांचा आकडा नसेल, तरी मात्र तितक्याच संख्येने महिला गायब आहेत, याचा प्रत्यय ‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या (‘एन्.सी.आर्.बी.’ – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या) अहवालातून येतो.

नवजात अर्भकांची लाखो रुपयांना खरेदी-विक्री !

पैशांच्या लोभापायी कोवळ्या जिवांच्या संदर्भात असा प्रकार करणार्‍या निष्ठूरांना आजन्म कारावासाची शिक्षा द्यायला हवी !

कोथरूडमध्ये महिलांसाठी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट विनामूल्य !

कोथरूडमधील १० सहस्रांहून अधिक महिला आणि तरुणी यांना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली

सोलापूर शहरातून मागील दीड वर्षांत ११४ अल्पवयीन मुलींचे अपहरण !

एवढ्या मोठ्या संख्येत मुलींचे अपहरण होणे पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे !

शरीयत कायद्यातील एकतर्फी तलाकची प्रक्रिया रहित करा ! – क्रिकेटपटू महंमद शमी यांची पत्नी

समलैंगिक विवाहांपेक्षा ‘तलाक’ देण्याच्या कुप्रथेच्या माध्यमातून मुसलमान महिलांवरील होत असलेला अन्याय हा पुष्कळ गंभीर विषय असून न्यायालयाने हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा, असेच संवेदनशील जनतेला वाटते !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यांचा अपघात

माझ्या अपघाताविषयीचे वृत्त सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यामुळे मला असंख्य लोक संपर्क करून माझी विचारपूस करत आहेत. आम्ही सर्व जण सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही. कुठलीही चिंता नसावी. तुम्ही दाखवलेल्या काळजीसाठी आभार.

पटियाला गुरुद्वारामध्ये महिलेची हत्या : मारेकर्‍याला अटक

महिला दारू पित असतांना गुरुद्वाराच्या कर्मचार्‍यांनी तिला चौकशीसाठी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकाच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा महिलेने कर्मचार्‍यांवर दारूच्या बाटलीने आक्रमण केले. त्याच वेळी निर्मलजीत सिंह तेथे आला आणि त्याने ५ गोळ्या झाडून तिची हत्या केली.