दिवाळीचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्‍य आणि कला या दृष्‍टीकोनातून महत्त्व !

सणांच्‍या व्‍यवस्‍थापनात सतत परमेश्‍वराचे स्‍मरण, कीर्तन, जप, पूजा, आराधना आणि सेवा या योगे मनात सात्त्विक भाव जागृत ठेवावा, यांवर भर दिला आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित:’, म्‍हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो. ही आपली प्राचीन धारणा आहे.

पाकिटबंद अन्न, ते अन्न नव्हेच…!

ज्याचे विज्ञापन करावे लागते, ते अन्न नाही. पोळी, भात, भाकरी, वरण, तूप, भाज्या, कोशिंबीर आणि विविध उसळी यांचे विज्ञापन करावे लागते का हो ? निसर्गातून प्राप्त झालेले आणि सहस्रो वर्षांपासून मनुष्यप्राणी जे ग्रहण करतो, ते हे खरे अन्न !

पालेभाज्या : समज-अपसमज !

‘आपल्याला पालेभाज्या मुद्दाम आणि भरपूर किंवा प्रतिदिन खायची आवश्यकता नसते. ‘जेव्हा खायच्या, तेव्हाही आधी वाफवून, पिळून आणि तेल किंवा तूप यांची फोडणी देऊनच खाव्यात’, असे शास्त्रात सांगितले आहे.

आरोग्याला प्राधान्य हवे !

बहुतांश जणांना आरोग्याच्या समस्या असतात. या समस्या कशा प्रकारच्या असतात आणि त्या टाळण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करायला हवेत, याविषयीची विविध उदाहरणे येथे दिली आहेत.

मधुमेह आणि पथ्ये !

मधुमेह पीडित ६० ते ७० टक्के लोकांना मधुमेहाच्या गंभीर उपद्रवांची कल्पनाच नसते. त्यामुळे साखरेचे अहवाल आणि औषधे यांवर विसंबून वेगळी दक्षता घेतली जात नाही. किंबहुना काय दक्षता घ्यायची, तेच ठाऊक नसते. याची माहिती करून देण्यासाठी हा लेखप्रपंच !

स्वास्थ्यकर आहाराचे २१ मंत्र अवलंबा आणि निरोगी रहा !

आयुर्वेदाचे नियम आयुर्वेदाच्याच परिभाषेत जाणून घ्यायला हवेत. ते शाश्वत आणि एतद्देशीय (मूळचे) असल्याने अत्यंत उपयुक्त आहेत, हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.

निसर्गदत्त सौंदर्य स्वीकारा आणि सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेक टाळा !

संपूर्ण पृथ्वीवरील सगळ्या माणसांचे रंग सारखे नाहीत. गोरा, सावळा, काळा, पिवळा (चिनी लोकांचा) असे अनेक वैविध्य रंगांमध्ये आहे. आपली त्वचा ही स्वतःची सगळ्यात मोठी संरक्षक संस्था आहे.

भरपूर खाणे अनारोग्याचे लक्षण !

उत्तम आरोग्यासाठी वेळ, प्रमाण आणि पदार्थ यांकडे लक्ष देऊनच आहार करणे आवश्यक आहे. असे असले, तरी आधुनिक जीवनशैलीत अनियमित आणि प्रमाणाबाहेर खाणे याकडेच लोक लक्ष देत आहेत. त्यामुळे भूक लागल्यावरच खाणे आणि तहान लागल्यावरच पाणी पिणे आवश्यक आहे.

फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण : एक विनाशकारी नरकासूर !

सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे फटाक्यांचे प्रदूषण झाडे लावून अल्प होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे किंवा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो.