
‘‘निरोगी रहायचे असेल, तर भरपूर खा-प्या’, असे आपल्याला नेहमी सांगितले जाते; मात्र भरपूर खाण्याने अनारोग्य आले आहे. वाहन चालवतांना आपण वाहतुकीचे नियम पाळतो, त्याचप्रमाणे आहार करतांनाही त्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी वेळ, प्रमाण आणि पदार्थ यांकडे लक्ष देऊनच आहार करणे आवश्यक आहे. असे असले, तरी आधुनिक जीवनशैलीत अनियमित आणि प्रमाणाबाहेर खाणे याकडेच लोक लक्ष देत आहेत. त्यामुळे भूक लागल्यावरच खाणे आणि तहान लागल्यावरच पाणी पिणे आवश्यक आहे. आहार आणि पाणी पिणे यांचे अतीप्रमाण टाळणे आवश्यक आहे.’
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी, आहारतज्ञ
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, २१.९.२०१४)
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
Kerala Shigella Outbreak : केरळम्मध्ये ‘शिगेला’ संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू, १२६ जणांना लागण !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !