बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी तृणमूल काँग्रेस गप्प ! – भाजपचा आरोप

भट्टाचार्य म्हणाले की, शेजारील देशांतील अल्पसंख्यांक नागरिकांची प्रामाणिकपणे चिंता करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आम्ही हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर जिहाद्यांनी  केलेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध करतो.

श्री दुर्गादेवीची बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना करणार्‍या विधानाचा मी निषेध करतो ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

श्री दुर्गादेवीची बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना करणार्‍या ‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या विधानाचा मी निषेध करतो, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

खून आणि हिंसा करणे, हीच संस्कृती असलेल्या पक्षाचा गोव्यात प्रवेश झाला असून जनतेने सावध रहावे ! – मावीन गुदिन्हो, पंचायतमंत्री

राजकारणाच्या नावावर खून करणे आणि हिंसा करणे, हीच संस्कृती असलेल्या पक्षाने गोव्यात प्रवेश केलेला आहे. गोमंतकियांनी या राजकीय पक्षापासून सावध रहाणे आवश्यक आहे, असे आवाहन पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी केले.

सावर्डे येथे रात्रीच्या वेळी विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावणार्‍या ‘तृणमूल काँग्रेस’च्या कार्यकर्त्यांना स्थानिकांनी रोखले

विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावून ‘तृणमूल काँग्रेस’ने स्वतःचा रंग दाखवायला प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल !

कोलकाता उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही तृणमूल काँग्रेस सरकारकडून पीडित हिंदूंना हानीभरपाई देण्यास टाळाटाळ !

बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण

तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रवेशामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्या मतांची संख्या घटेल ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगो

काँग्रेस आणि भाजप यांनी सत्तेच्या लोभापोटी गोव्यात फूट पाडण्याचे राजकारण चालू केले होते अन् आता भाजप आणि काँग्रेस यांचेच अनुकरण तृणमूल काँग्रेस करत आहे.

बंगालमध्ये भाजपचे खासदार दिलीप घोष यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमण !

ज्या राज्यात भाजपचे खासदार सुरक्षित नाहीत, त्या राज्यात सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, याचा विचारही न केलेला बरा !

अधिकार्‍यांनी न्यायालयाच्या अवमानाची काळजी न करता काम करावे ! – त्रिपुराचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले की, देब यांनी निर्लज्जपणे लोकशाहीची थट्टा केली आहे. त्यांनी सन्माननीय न्यायव्यवस्थेची जाहीरपणे चेष्टा केली आहे.

आज शेतकरी संघटनांचा ‘भारत बंद !’

‘बंद’ पाळणे म्हणजे देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणे होय ! ‘बंद’चे आवाहन करणार्‍या अशा संघटना आणि त्यांना समर्थन देणारे राजकीय पक्ष यांच्यावर देशाची हानी केल्यासाठी बंदीच घातली पाहिजे !

(म्हणे) ‘भारताचे ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही !’ – ममता बॅनर्जी

बंगालचे बांगलादेश होण्याकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी असे विधान करणे, हे हास्यास्पद होय ! ममता बॅनर्जी यांना राष्ट्रासाठी काही करावेसे वाटत असेल, तर त्यांनी बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावणे आवश्यक !