
कानपूर (उत्तरप्रदेश) – तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याला ‘तुमच्या पक्षाचा गोव्यामध्ये काहीच अस्तित्व नाही, तरी तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी का आला आहात ?’ असा प्रश्न विचारला असता त्याने उत्तर देतांना म्हटले, ‘आम्ही येथील मगोपशी युती यासाठीच केली आहे की, आम्ही गोव्यातील हिंदूची मते विभागण्याचा प्रयत्न करत आहोत.’ यातून ते कुणाचे मत गोळा करू इच्छित आहेत ? अशा प्रकारचे राजकारण गाडले गेले पाहिजे. निवडणूक आयोगाने आणि भारतीय मतदारांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी येथे एका प्रचारसभेत केले.
Goa: PM Modi balks as TMC claims ‘Allied with MGB to split Hindu vote’; urges EC to note https://t.co/WOoRjIswIQ
— Republic (@republic) February 14, 2022
बंगाल: भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक