काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार
३ दिवसांत तिसरी चकमक
काश्मीरमधील आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !
३ दिवसांत तिसरी चकमक
काश्मीरमधील आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !
हे तिघे झोपेत असतांना आतंकवाद्यांनी या तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले.
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले !
लाठ्या-काठ्या आणि इतर शस्त्रे यांद्वारे आक्रमण, दोन गाड्या जाळल्या !
पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणातून मिळाली माहिती !
एकीकडे पाकचे पंतप्रधान भारताला चर्चा करण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे आतंकवादी पाठवून भारतीय सैनिकांना ठार मारत आहेत. अशा धूर्त पाकला आता कायमचा धडा शिकवण्यासाठी भारत सरकार काही करणार कि नाही ?
बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.
पंजाबमध्ये धार्मिक नेत्यांच्या हत्येचा रचत होता कट !
साथीदाराला लुधियानातून अटक
कोथरूड पोलिसांनी पकडलेले आतंकवादी महंमद खान, महंमद साकी आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केलेले आतंकवादी यांचा एकमेकांशी संपर्क असल्याचे समोर आले आहे.
मणीपूरच्या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे.
जिहादी भारताला ‘गजवा-ए-हिंद’ करण्यासाठी ते वेगवेगळी षड्यंत्रे आखत आहेत आणि दुर्दैवाने त्यात ते यशस्वीही होत आहेत. त्यामुळे हिंदूंचे भवितव्य धोक्यात आहे. त्यांना ना पोलीस वाचवू शकतात, ना प्रशासन, ना राजकारणी. नूंहसारख्या घटना अशाच घडत राहिल्या, तर हिंदू अल्पसंख्य व्हायला वेळ लागणार नाही !