(म्हणे) ‘अफगाणिस्तानने तालिबानी आतंकवाद्यांवर कारवाई केली नाही, तर त्यांच्या भूमीत घुसून कारवाई करू !’ – पाकिस्तान
पाकने जे पेरले, ते उगवले आहे. त्याने पोसलेला आतंकवाद त्याच्या मुळावर उठला आहे, हेच खरे !
पाकने जे पेरले, ते उगवले आहे. त्याने पोसलेला आतंकवाद त्याच्या मुळावर उठला आहे, हेच खरे !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्यांनी सांगितले की, इद्रिसने त्याच्या साथीदारांसह आक्रमण करण्याचा कट रचला होता.
अमेरिकेचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ३१ जुलै या दिवशी सांगितले की, ज्या लोकांवर प्रतिबंध लादण्यात आला आहे, ते पत्रकार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्यावर आक्रमण करण्याची योजना आखत होते.
स्विडन आणि डेन्मार्क येथे कुराण जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा अनेक इस्लामी देशांना निषेध केला आहे.
पाकिस्तानने आतंकवाद पोसला. त्यामुळे त्याने जे पेरले, तेच आता उगवत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
पूर्वोत्तर राज्यांमध्ये कार्यरत असणार्या आतंकवादी संघटनांना चीन फूस लावत असल्याची माहिती वारंवार समोर आली आहे. असे असतांना भारत चीनच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलत आहे ?
जावेद यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्त अभियान चालू केले आहे.
नवीन संसदेमध्ये स्थापन करण्यात आलेले ‘सेंगोल’ (राजदंड) हे चोल राजांचे धर्मप्रतीक आहे. संसदेमध्ये सेंगोलची स्थापना हे हिंदु राष्ट्राच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. तमिळनाडू ही योगीजनांची भूमी आहे.
२३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘हिंदु भगिनी ‘लव्ह जिहाद’मध्ये फसण्याचे कारण, लव्ह जिहाद करण्यासाठी मुसलमानांकडून केल्या जाणार्या युक्त्या, जगभरातील लव्ह जिहादचे संकट’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
मणीपूर राज्याचे अखंडत्व अबाधित राखण्याच्या उद्देशाने २९ जुलै या दिवशी राजधानी इंफाळमध्ये लक्षावधी मणीपुरी लोकांनी मोर्चा काढला. यामध्ये हिंदु मैतेई, मैतेई पांगाल, नागा, तसेच सनमाही या पंथांचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.