राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैन्याच्या श्‍वानाला वीरमरण !

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैन्याच्या श्‍वानाला वीरमरण !

आतापर्यंत या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले आहेत, तर सुरक्षादलाचे २ अधिकारी घायाळ झाले आहेत.

ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर आक्रमण करणार्‍या १९ खलिस्तान्यांची ओळख पटली !

ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर आक्रमण करणार्‍या १९ खलिस्तान्यांची ओळख पटली !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे पथक कॅनडाला जाणार !

खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करा !

खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करा !

पंतप्रधान मोदी यांनी कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून भारतीय दूतावास आणि हिंदूंची मंदिरे यांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास जस्टिन ट्रुडो यांस सांगितले.

पाकिस्तानमध्ये ऑगस्ट मासात आतंकवादी आक्रमणांत ८३ टक्के वाढ !

पाकिस्तानमध्ये ऑगस्ट मासात आतंकवादी आक्रमणांत ८३ टक्के वाढ !

पाकिस्तानने जे पेरले, तेच उगवत आहे ! यातूनच पुढे पाकचा विनाश झाला, त्याची शकले झाली, तर आश्‍चर्य वाटू नये !

हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्‍वभूमीवर हा लेख देत आहोत.

पाकमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ९ सैनिक ठार

पाकमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ९ सैनिक ठार

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आतंकवाद्याने केलेल्या आत्मघातकी (स्वतःच्या शरिरावर बाँब बांधून त्याचा स्फोट घडवून आणणे) आक्रमण करून पाक सैन्याच्या वाहनाला उडवले.

पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्याच्या टोळीतील ६ जणांना अटक  

पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्याच्या टोळीतील ६ जणांना अटक  

अशांना जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

गणेशोत्सवात आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !

गणेशोत्सवात आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याने हिंदूंचे सण आणि उत्सव आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करण्याची लाजिरवाणी स्थिती ओढवली आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणामुळे कलम ३७० हटवावे लागले !

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणामुळे कलम ३७० हटवावे लागले !

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवावे लागले, अशी भूमिका केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.

फलटण (जिल्हा सातारा) येथील पशूवधगृहाच्या माध्यमातून आतंकवाद्यांना वित्तपुरवठा ! – मिलिंद एकबोटे

फलटण (जिल्हा सातारा) येथील पशूवधगृहाच्या माध्यमातून आतंकवाद्यांना वित्तपुरवठा ! – मिलिंद एकबोटे

जिल्ह्यातील फलटण येथील पशूवधगृहाच्या माध्यमातून भारतातील आतंकवाद्यांना वित्तपुरवठा केला जातो. नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्राचे पशूधन संपवणारे हे पशूवधगृह तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी ‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.