श्री अंबाबाई मंदिरातील ६७ वा ‘श्री अंबाबाई संगीत महोत्सव’
७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार !
७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार !
तमिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रमुक सरकार असतांना ४ मासांत मंदिरांची भूमी अतिक्रमणमुक्त होऊ शकते, तर अन्य राज्यांतील सरकारांकडून असा प्रयत्न का केला जात नाही ?
मंदिरात येणारे भाविक आणि पर्यटक यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे.
उत्तर कर्नाटकातील शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणार्या या मंदिरात भक्तांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिराच्या आधी येणारे उगरगोळ, जोगणभावी, सौंदत्ती येथे ठिकठिकाणी ‘बॅरिकेट्स’ लावण्यात आले आहेत.
मंदिरांतील वातावरणाचा परिणाम जिवांसाठी प्रेरणादायी असल्याने मंदिरांची आवश्यकता आहे !
विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटनाची जोड देऊन भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेतच त्या-त्या भागांत रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे.
मंदिरांतील अपप्रकाराकडे हिंदूंनी सहजतेने न पहाता ‘प्रत्येक मंदिरातील अर्पण हे माझे दायित्व’, या जाणिवेने पाहिल्यास त्याचे मूल्य लक्षात येईल.
गात कुठेही इस्लामविरोधी घटना घडली की, भारतातील मुसलमान त्याचा निषेध करण्यासाठी पुढे येतात. सौदी अरेबियात मदिना येथे चित्रपटगृहे उभारण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. रझा अकादमीच्या वतीने नुकताच मुंबईत मोर्चा काढण्यात आला.
कोरोनाविषयीचे नियम पाळून ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेशी लढण्याचे नियोजन केले आहे
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील संबंधित अधिकार्यांनी त्यांच्याकडील देवस्थानांच्या भूमींच्या संदर्भात योग्य ते निर्देश द्यावेत, असेही बुके यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.