चांगला पायंडा !

चांगला पायंडा !

जीर्णाेद्धार करण्यात आलेल्या अन्य मोठ्या मंदिरांनी त्यांच्या मंदिरात अथवा मंदिर परिसरात मंदिराची माहिती देण्यासमवेत मंदिरावर झालेल्या सुलतानी आक्रमणांची माहिती दिल्यास हिंदूंचा धर्माभिमान जागृत राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘काशी विश्‍वनाथ धाम’चे लोकार्पण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘काशी विश्‍वनाथ धाम’चे लोकार्पण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील ‘काशी विश्‍वनाथ धाम’चे लोकार्पण उद्या, १३ डिसेंबर या दिवशी दीपप्रज्वलन करून होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काशीमध्ये १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत घरोघरी दीप लावले जात आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १२ डिसेंबर २०२१

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १२ डिसेंबर २०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.

सदाशिवगडावरील सदाशिव मंदिराचा वीजपुरवठा पूर्ववत् !

सदाशिवगडावरील सदाशिव मंदिराचा वीजपुरवठा पूर्ववत् !

पंचक्रोशीतील हजारमाची, बाबरमाची, राजमाची, वनवासमाची या ग्रामपंचायतींच्या वतीने ४७ सहस्र रुपयांचे थकीत वीजदेयक भरण्यात आले. त्यामुळे  वीजपुरवठा पूर्ववत् झाला.

नटराज मंदिराच्या वार्षिक महोत्सवाला १५ डिसेंबरपासून प्रारंभ !

नटराज मंदिराच्या वार्षिक महोत्सवाला १५ डिसेंबरपासून प्रारंभ !

सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा वार्षिक महोत्सव आणि रथोत्सव १५ डिसेंबरपासून चालू होत आहे.

हिंदूंना जागृत करणे आवश्यक ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, तेलंगाणा, प्रज्ञा भारती

हिंदूंना जागृत करणे आवश्यक ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, तेलंगाणा, प्रज्ञा भारती

जेव्हा ख्रिस्ती पंथ युरोपमध्ये पसरला, त्या वेळी अन्य सभ्यता नष्ट करण्यात आल्या. सेंट फ्रान्सिस झेविअर यानेही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. हे विष लोकांच्या बुद्धीमध्ये पेरले गेले असून त्यामुळे मंदिरांवरील आघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.

हिंदु राष्ट्र घोषित करून मगच सरकारने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

हिंदु राष्ट्र घोषित करून मगच सरकारने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

वास्तविक धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावण्याचा कोणताही अधिकार नाही. जर सरकारला हिंदूंची मंदिरे हवी असतील, तर ‘हे राष्ट्र हिंदु राष्ट्र करावे आणि मग सरकारने मंदिरांची व्यवस्था चालवावी.’ 

(म्हणे) ‘मोगल शासकांनी देशातील अनेक मंदिरांसह कामाख्या मंदिरालाही भूमी दान केली होती !’ – आसाममधील आमदार अमिनुल इस्लाम यांचा दावा

(म्हणे) ‘मोगल शासकांनी देशातील अनेक मंदिरांसह कामाख्या मंदिरालाही भूमी दान केली होती !’ – आसाममधील आमदार अमिनुल इस्लाम यांचा दावा

अशा प्रकारचा खोटा इतिहास सांगून खरा इतिहास खोटा ठरवण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत. याला ‘इतिहास (हिस्ट्री) जिहाद’ म्हणायचे का ?

भगवान श्रीकृष्णचे मंदिर मथुरेत नाही, तर काय लाहोरमध्ये बांधणार ? – उत्तरप्रदेशचे दुग्धविकास मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण

भगवान श्रीकृष्णचे मंदिर मथुरेत नाही, तर काय लाहोरमध्ये बांधणार ? – उत्तरप्रदेशचे दुग्धविकास मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण

भगवान श्रीकृष्णचे मंदिर मथुरेत नाही, तर काय लाहोरमध्ये बांधणार ?, असा प्रश्‍न उत्तरप्रदेशचे दुग्धविकास, पशुपालन आणि मत्स्यपालन मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी केला.

पुरातन मंदिरांसह इतर ऐतिहासिक वास्तूंचे जतन केलेच पाहिजे ! – डॉ. राहुल देशपांडे, मंदिर अभ्यासक

पुरातन मंदिरांसह इतर ऐतिहासिक वास्तूंचे जतन केलेच पाहिजे ! – डॉ. राहुल देशपांडे, मंदिर अभ्यासक

डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘मंदिर म्हणजे अभिजात कला, शास्त्र आणि नियम, संवेदना, सम्यक अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञान, रुढी आणि अव्यक्त विचारप्रणाली या सर्वांचा सुरेख संगम असतो.