ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवा ! – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांना देण्यात आले.
ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांना देण्यात आले.
वीज ग्राहकांना वाढीव वीजदेयकातून दिलासा देण्यास सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. ‘मीटर रिडिंग’प्रमाणे आलेली देयके ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
एप्रिल आणि मे मध्ये ‘महावितरण’कडून घरोघरी जाऊन ‘मीटर रीडिंग’ घेणे, वीजदेयके पाठवणे बंद होते. आता दळणवळण बंदी जवळपास हटवण्यात आल्यामुळे महावितरणकडून घरोघरी जाऊन ‘रीडिंग’ घेण्यास प्रारंभ झाला असूनही …
श्री विठ्ठलाचे दिवसभरात २ सहस्र भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून मुखदर्शन घेता येणार आहे. भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर या दिवशी आठवा स्मृतीदिन छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर साजरा करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली.
सरकारी रुग्णालयांना लागणारा औषधांचा पुरवठा करूनही महाराष्ट्रातील पुरवठादारांची सरकारकडे अनुमाने १७० कोटी रुपयांची रक्कम थकीत राहिली आहे
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोना लसीचे आतापर्यंत ६ कोटी डोस सिद्ध केले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात देशातील ३० कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे.
धर्म हा राष्ट्राचा पाया असून तोच सर्वश्रेष्ठ आहे. धर्मावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. देवतांचे होणारे विडंबन आणि देव-देश-धर्म यांची होणारी हानी रोखण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला पाहिजेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.
पणजी महानगरपालिका रस्त्यावर होणारे नरकानुसर प्रतिमादहन रोखू शकली नाही आणि स्थानिक पुरोहिताला जमले, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पणजी महापालिकेला जमले नाही. या दोन्ही गोष्टी महापालिकेला लज्जास्पद !