५.४.२०२१ या दिवशी गुरु (बृहस्पती) ग्रहाचा कुंभ राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

‘सोमवार, ५.४.२०२१ या दिवशी, म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष नवमी या तिथीला रात्री १२.२५ मिनिटांनी गुरु हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत तेरा मास रहातो. या तेरा मासांच्या मध्यावर असलेल्या दोन मासांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते. मंगळवार, १४.९.२०२१ या दिवशी दुपारी २.३२ मिनिटांनी गुरु ग्रह मकर राशीत वक्री (विरुद्ध दिशेने मार्गक्रमण … Read more

संगीतातील विविध रागांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर होणारा परिणाम

२.१०.२०१७ या दिवशी ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस यांनी विविध रागांचे गायन केले. त्या वेळी वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेले साधक ते राग ऐकायला उपस्थित होते.

sant dnyaneshwar

केवळ गुरुकृपेने आत्म्याचा शोध घेणे साध्य होणे ! – संत ज्ञानेश्‍वर 

आध्यात्मिक उन्नती ही गुरूंविना होत नाही, तसेच कोणतेही ज्ञान गुरूंविना मिळत नाही. संत ज्ञानेश्‍वर हे संत मुक्ताबाई यांचे बंधू असले, तरी ते त्यांचे गुरुही होते. संत ज्ञानेश्‍वर आणि संत मुक्ताबाई यांच्यामध्ये झालेला संवाद या लेखात पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांतून (पावलांतून) पुष्कळ प्रमाणात, तर त्यांच्या उजव्या चरणाच्या अंगठ्यातून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

हिंदु धर्मात संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा व्यक्ती संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करते, तेव्हा तिला संतांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता येते. यातून हिंदु धर्मात प्रत्येक कृतीला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे, हे लक्षात येते.

गणेशचतुर्थीनिमित्त १० सहस्र गोमय श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार ! – महेश संसारे

शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही.

सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणारे सोन्याचे अलंकार !

सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.

सोन्याच्या अलंकारांमुळे होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावरील लाभ जाणा !

विविध सुवर्णालंकार आणि रेशमी वस्त्रे परिधान केल्यामुळे त्या व्यक्तींच्या भोवती ईश्‍वराच्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याचे संरक्षक वलय निर्माण होऊन व्यक्तींची सात्त्विकता वाढते.

दायित्व घेऊन सेवा करणारे आणि सेवेत नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणारे पू. देयान ग्लेश्‍चिच !

एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ चालू होण्यापूर्वी ‘अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत कसे पोचता येईल ? त्यांच्या शंकांचे निरसन कसा करता येईल ?’, याचे पू. देयानदादा सतत चिंतन करत असत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गरिबी असणे किंवा नसणे, यामागे ‘प्रारब्ध’ असे काही आहे’, हे ज्ञात नसलेले साम्यवादाच्या गप्पा मारतात आणि गरिबी असणारे किंवा नसणारे यांना समान करण्याचा प्रयत्न करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले