कठीण परिस्थितीत आत्मबळाद्वारे गरुड भरारी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज !

२० वर्षांच्या अविरत कष्टाने उभारलेले जे गमावले होते, ते पुढील केवळ १ वर्षात पुन्हा मिळवले. इतकेच नाही, तर त्या शत्रूलाही आपल्या अतुल पराक्रमाने खडे चारले. पुढच्या ८ वर्षांतच जे गमावले त्यांच्यासह ३६० गड उभे केले.

मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात घेऊन मनःशांती मिळवा !

अमेरिका किंवा पाश्‍चात्त्य देश आर्थिकदृष्ट्या कितीही समृद्ध झाले असले, तरी त्या देशांमधील लोकांना शांती आहे का ? त्या देशांमध्ये चोर्‍यामार्‍या, दरोडे, एकमेकांना फसवणे बंद झाले आहे का ? श्रीमंती म्हणजे शांती नव्हे. श्रीमंत माणूस शांत झोपू शकतो का ?

व्यक्तीचे आत्महत्येमागील कारण आणि तिला लागणार्‍या पापाचे प्रमाण अन् संतांचा देहत्याग

सामान्य व्यक्तीने काही कारणांमुळे आत्महत्या केली, तर तिला पुष्कळ, मध्यम किंवा अल्प प्रमाणात पाप लागते; मात्र संत देहत्याग करतात तेव्हा त्यांचा उद्देश वेगळा असल्याने पाप लागत नाही.

योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन आत्मबळ वाढवतात !

कौटुंबिक कलह हे कुटुंबातील व्यक्तींशी असलेल्या देवाण-घेवाण हिशोबामुळे निर्माण होतात, हा आध्यात्मिक दृष्टीकोन स्पष्ट असेल, तर कौटुंबिक कलहांचा दुष्परिणाम मनावर होत नाही.

आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत !

‘आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच विषयांत अग्रेसर असली, तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी अल्प पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अभ्यासाचा ताण, प्रश्‍नपत्रिका अवघड गेली, आई-वडील रागावले किंवा दूरदर्शन पाहू दिला नाही,

आस्तिक दीर्घायुषी असतात ! – अमेरिकेत संशोधन

‘धार्मिक श्रद्धा आणि एखादी व्यक्ती किती जगू शकते ?’, यांचा संबंध असल्याचा पुरावा या संशोधनातून दिसून येतो’, असे या विद्यापिठातील सहयोगी प्राध्यापक बाल्डविन वे यांनी सांगितले.

आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !

क्षुल्लक कारणांवरून आत्महत्येसारख्या घटना घडणे, यावरून आपत्काळाची तीव्रता लक्षात येते. साधना केल्यासच देव मानवाचे रक्षण करील, हे लक्षात घ्यावे !

पाश्‍चात्त्य विचारशैलीचा अंगीकार नाशाला कारणीभूत !

‘सुखोपभोग आणि सुख-समाधान यात फरक आहे. सुख-समाधान हा परमेश्‍वरी संकेत आहे, तर सुखोपभोग हा दानव संकेत आहे.’

विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्‍व तिसर्‍या महायुद्धाकडे चालले आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘येत्या काळात अनेक वैश्‍विक संकटे येऊ शकतात’, असे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. जगभरात विविध देशांकडून चालू असलेला आर्थिक वर्चस्ववाद, विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्‍व तिसर्‍या महायुद्धाकडे चालले आहे.

सनातनच्या साधिका सौ. सुजाता भंडारी यांच्याकडून अध्यात्मशास्त्रविषयक व्हिडिओचा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रसार !

सौ. सुजाता भंडारी यांनी कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व, दत्ताच्या नामजपाचे महत्त्व आणि लाभ अशा प्रकारे अध्यात्मशास्त्रविषयक माहितीचा व्हिडिओ सिद्ध केला. हा व्हिडिओ यूट्यूब वर अपलोड करून याची लिंक वरील गटामध्ये पाठवली. हा व्हिडिओ ३४६ पेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे