पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी कुटुंबाविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

जगात मोठा भाऊ गरीब का असतो ? सर्व भावांचे विवाह करवून देत राहिल्याने तो कर्जबाजारी होतो. बाकी भाऊ बायका घेऊन वेगळे राहू लागतात; कारण ते स्वार्थी असतात. मोठा भाऊ कर्जाचा मालक होतो; कारण तो निःस्वार्थी असतो.’

एकाच कुटुंबातील पाच जणांनी आध्यात्मिक ग्रंथलिखाण करणे – एक अद्वितीय घटना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे.

साधकांची गुरुनिष्ठा आणि ‘सनातन प्रभात’यांमधून मी पुष्कळ शिकलो ! – वैद्य सुविनय दामले

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभापासून म्हणजे पहिल्या आवृत्तीपासून गेली २२ वर्षे साक्षीदार आहे. साधकांचे अथक परिश्रम, त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले सर्वस्व, त्यांची गुरूंप्रतीची निष्ठा मी बघितली आहे. त्यांचा भक्तीभाव मी बघितला आहे.

विज्ञानाची मर्यादा !

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. श्रिया साह यांच्यासह काही युवकांनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक युवकांनी घेतला.

अनेक शतकांनंतरही आद्यशंकराचार्य यांच्या जन्मस्थानाशी संबंधित वस्तूंमध्ये चैतन्य टिकून असणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

ताण, निराशा, अपेक्षा आदी दोष घालवून सकारात्मकता येण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधन करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शोधून काढली आहे. यापूर्वी अनेक मनोरुग्णांना याचा लाभ झाला आहे. तसेच सनातनचे सहस्रो साधक या प्रक्रियेचा अनन्यसाधारण लाभ अनुभवत आहेत.

ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करत नाहीत !

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे । गतासूनगतासूंश्‍च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ११

आत्महत्यांमागील खरे कारण

वाईट शक्तींनी मनुष्याचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करून त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार घालून त्याचा सहज अंत घडवून आणणे अन् अशा सूक्ष्म वाईट शक्तींवर नियंत्रण आणणे पुष्कळ कठीण असणे !

आत्महत्या करणे हे महापाप असून साधना करणे हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

मित्रांनो, मनुष्यजन्म ही ईश्‍वराने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. तुमच्याच वयाचे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यांनी लहान वयातच युद्धाला आरंभ केला. त्यांच्यावरही अपयशाचे कठीण प्रसंग आले; परंतु ते कधीच खचले नाहीत.