६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवाच्या मृत्यूनंतर एखादा सात्त्विक प्राणी किंवा पक्षी याच्या माध्यमातून देवतातत्त्व मृत जिवाला आशीर्वाद द्यायला आलेले असणे
हिंदु धर्मात ‘मुंगूस दिसणे’, हे शुभ मानले जाते. ‘सात्त्विक जिवांच्या शेवटच्या क्षणी परिसरात सात्त्विक प्राणी किंवा पक्षी दिसणे’, हा त्या जिवाचा पुढच्या लोकात जाण्याविषयीचा संकेत असतो’, असे मला वाटले.