पुन्हा इंद्रप्रस्थ !
‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केला आहे.
‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केला आहे.
देवाने असे काही नियोजन केले की, त्यामुळे मला आध्यात्मिक लाभ झाला. मला त्या दिवशी दिवसभर हलके आणि उत्साही वाटत होते. ‘यासाठी देवाप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करायची ?’, हे मला कळत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून माझ्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या सहस्रारचक्रात चैतन्यरूपी लहरी जाणवल्या. माझे मन शांत आणि एकाग्र झाले. मला एक वेगळीच आनंदावस्था अनुभवायला मिळाली.
हरिपूर येथे श्री वैष्णोदेवी भक्त परिवार यांच्या वतीने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याचा आपत्काळ ही ईश्वरेच्छा आहे. पुढे येणार्या सत्ययुगासाठी आपत्काळ येणे आवश्यकच आहे. त्यात विनाश अटळ आहे, ती ईश्वरेच्छा आहे. या विनाशामध्ये स्वतःचे रक्षण होण्यासाठी पांडव व्हावे लागेल. अशा वेळी पांडवांप्रमाणे भगवंताची, गुरूंची, संतांची दास्य भक्ती असेल….
श्रीकृष्णाप्रती भाव ठेऊन नामजप करतांना सूक्ष्मातून श्रीकृष्णाने मांडीवर घेऊन गोष्ट सांगत लोणी भरवणे आणि त्या वेळी प्रत्यक्षात तोंडामध्ये लोण्याची चव जाणवत होती.
मृत्यूलोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतालाही त्रास भोगावा लागतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ वेळा निराहार राहिले होते.
येत्या नववर्षाच्या भीषणतेमध्ये तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !
आघातांचा परिणाम फार वेळ न रहाता त्यातून बाहेर पडून वर्तमान स्थितीत रहाण्याचा भाग होतो. ‘गुरुदेवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर पालट न करता आध्यात्मिक स्तरावर पालट केल्याने हे अनुभवता आले’
‘बांगलादेशमध्ये आमचे राज्य आहे’, असेच यातून बांगलादेशातील धर्मांध हे भारताला आणि हिंदूंना दाखवून देत आहेत. हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !