लवकरी दर्शन दे माधवा ।
कृष्णा, तुजसाठी आले वना तव मुरलीचा नाद ऐकता. पाणी भरण्या यमुनातिरा करुणाकरा, तुजसाठी आले वना.
कृष्णा, तुजसाठी आले वना तव मुरलीचा नाद ऐकता. पाणी भरण्या यमुनातिरा करुणाकरा, तुजसाठी आले वना.
२५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येत असलेला नवा उपक्रम
‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केला आहे.
देवाने असे काही नियोजन केले की, त्यामुळे मला आध्यात्मिक लाभ झाला. मला त्या दिवशी दिवसभर हलके आणि उत्साही वाटत होते. ‘यासाठी देवाप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करायची ?’, हे मला कळत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून माझ्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या सहस्रारचक्रात चैतन्यरूपी लहरी जाणवल्या. माझे मन शांत आणि एकाग्र झाले. मला एक वेगळीच आनंदावस्था अनुभवायला मिळाली.
हरिपूर येथे श्री वैष्णोदेवी भक्त परिवार यांच्या वतीने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याचा आपत्काळ ही ईश्वरेच्छा आहे. पुढे येणार्या सत्ययुगासाठी आपत्काळ येणे आवश्यकच आहे. त्यात विनाश अटळ आहे, ती ईश्वरेच्छा आहे. या विनाशामध्ये स्वतःचे रक्षण होण्यासाठी पांडव व्हावे लागेल. अशा वेळी पांडवांप्रमाणे भगवंताची, गुरूंची, संतांची दास्य भक्ती असेल….
श्रीकृष्णाप्रती भाव ठेऊन नामजप करतांना सूक्ष्मातून श्रीकृष्णाने मांडीवर घेऊन गोष्ट सांगत लोणी भरवणे आणि त्या वेळी प्रत्यक्षात तोंडामध्ये लोण्याची चव जाणवत होती.
मृत्यूलोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतालाही त्रास भोगावा लागतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ वेळा निराहार राहिले होते.