मथुरेतील गोवर्धन पर्वतावरचे दगड ऑनलाईन विकणार्या तिघांना अटक
मथुरा येथील संत सिया राम बाबा यांनी म्हटले की, गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्ण आहेत. गोवर्धनशी संबंधित कोणताही व्यवसाय करणार्या व्यक्तीला तो देवतांचा अपमान करत असल्याचे समजले जाईल.
मथुरा येथील संत सिया राम बाबा यांनी म्हटले की, गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्ण आहेत. गोवर्धनशी संबंधित कोणताही व्यवसाय करणार्या व्यक्तीला तो देवतांचा अपमान करत असल्याचे समजले जाईल.
‘आरसा म्हणजे माझा कृष्ण आहे’, असा भाव ठेवून प्रदर्शन आवरतांना कृष्णाशी खेळायचे. मी पुनःपुन्हा त्या आरशामध्ये बघायचे आणि आरसा (कृष्ण) दुसर्या बाजूने बघायचा. त्यामुळे कृष्ण जिंकत असे आणि मी हरत असे; पण आज उलटच झाले. आरसा माझ्याकडे बघायला लागला आणि मी आरशाकडे, म्हणजेच कृष्णाकडे बघू लागले. त्याला मी घरून आल्याचा पुष्कळ आनंद झाला होता.
साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी मार्गदर्शनपर भाववृद्धी सत्संग अश्विनी नक्षत्रावर आरंभ होणे, म्हणजे या आपत्काळात भवसागरातून तरून जाण्यासाठी गुरुकृपेने मिळणारी संजीवनीच आहे.
आपत्काळात हिंदूंनी अशी श्रद्धा ठेवून ईश्वरी अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न केला, तर ईश्वर त्यांचे रक्षण नक्कीच करील; मात्र त्यासाठी अतापासून प्रयत्न चालू केले पाहिजेत !
सर्व प्राण्यांना सुखी ठेव सदा । हेच मागणे करतो हा दास सुधा ॥
गीतेमुळे जीवनाचे ध्येय सुस्पष्ट होते । ज्ञानाच्या तेजासह भक्तीचे अमृतही लाभते ॥
विविध योगमार्गांचे महत्त्व कळते । आणि जिवाची मोक्षाकडे वाटचाल होते ॥
गीतेच्या उपदेशाचे महत्त्व अखिल मानवजातीसाठी आहे; कारण गीतेने जगण्याची कला शिकवली आहे. गीता आम्हाला जगायला शिकवते. आत्म्याचे एकतत्त्व गीताशास्त्रात सांगितले आहे आणि ते सर्वांनी जाणून घेणे योग्य आहे
गीता हे सर्व उपनिषदांचे सार आहे. जे ज्ञान आणि ईश्वरप्राप्तीची जी जी साधने उपनिषदांनी सांगितली आहेत, ती अत्यंत सुलभतेने भगवान श्रीकृष्णाने सरळ अंतःकरणाच्या साधकांना साररूपात उपलब्ध करून दिली आहेत
प्रत्येक वेळी हिंदूंच्या देवतांची नावे घेऊन आणि ‘भक्त’पणाचा आव आणून सत्ताकारण करता येत नाही, हे अखिलेश यादव यांनी लक्षात घेऊन श्रीरामाप्रमाणे आदर्श ‘रामराज्य’ आणण्यासाठी अन् श्रीकृष्णाप्रमाणे आदर्श राष्ट्रकारण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे !