
सांगली, ३ मे – हरिपूर येथे २३ एप्रिल ते १ मे या कालावधीत विश्व कल्याणाच्या हेतूने देहली येथील श्री वैष्णोदेवी भक्त परिवार यांच्या वतीने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. ही कथा सांगली येथील कथावाचक ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक यांनी सांगितली. या कथेच्या माध्यमातून शक्तीची उपासना, पंचसाधन मार्ग-यज्ञ दान, तप कर्म स्वाध्याय (अग्निहोत्र), जीवन निष्ठा, गुरुनिष्ठा, वेदनिष्ठा इत्यादी विषयावर चिंतन करण्यात आले.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !