
सांगली, ३ मे – हरिपूर येथे २३ एप्रिल ते १ मे या कालावधीत विश्व कल्याणाच्या हेतूने देहली येथील श्री वैष्णोदेवी भक्त परिवार यांच्या वतीने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. ही कथा सांगली येथील कथावाचक ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक यांनी सांगितली. या कथेच्या माध्यमातून शक्तीची उपासना, पंचसाधन मार्ग-यज्ञ दान, तप कर्म स्वाध्याय (अग्निहोत्र), जीवन निष्ठा, गुरुनिष्ठा, वेदनिष्ठा इत्यादी विषयावर चिंतन करण्यात आले.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
स्त्रीत्वाचा उत्सव !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !