
सांगली, ३ मे – हरिपूर येथे २३ एप्रिल ते १ मे या कालावधीत विश्व कल्याणाच्या हेतूने देहली येथील श्री वैष्णोदेवी भक्त परिवार यांच्या वतीने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. ही कथा सांगली येथील कथावाचक ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक यांनी सांगितली. या कथेच्या माध्यमातून शक्तीची उपासना, पंचसाधन मार्ग-यज्ञ दान, तप कर्म स्वाध्याय (अग्निहोत्र), जीवन निष्ठा, गुरुनिष्ठा, वेदनिष्ठा इत्यादी विषयावर चिंतन करण्यात आले.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द