केंद्र सरकारने वाढवलेले रासायनिक खतांचे दर अल्प करून शेतकर्यांना दिलासा द्यावा ! – शिवसेनेचे कागल तहसीलदारांना निवेदन
ल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामासाठी १ लाख ७५ सहस्र टन, तर खरीप हंगामासाठी १ लाख ४२ सहस्र टन इतके रासायनिक खत शेतकर्यांना लागते. अगोदरच पिकवलेल्या शेतीमालाला दर नाही, अशी स्थिती आहे.