
कोल्हापूर, १ मार्च (वार्ता.) – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य घराघरात पोचवावे, असे आवाहन करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले.

उंचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन आणि मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण होते. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, पोपट दांगट, दीपक रेडेकर यांसह अन्य उपस्थित होते.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !