(म्हणे) ‘सूर्यनमस्काराचा कार्यक्रम भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !’
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली रस्त्यावर नमाजपठण करून अन्य धर्मियांना त्रास देता, हिंदूंच्या मंदिरांमध्ये नमाजपठण करता. याच न्यायाने धर्मनिरपेक्षतेच्याच नावाखाली सूर्यनमस्कार सरकार आयोजित करत असेल, तर ते योग्यच होय !