कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वतःसाठी नामजप न करता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे साधक यांच्यासाठी नामजप करणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

​मी सकाळी नामजप करायला आरंभ केला. त्या वेळी मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांना पाहून ‘हा नामजप त्यांच्यासाठीच करूया’, असे मला वाटले.

सतत भावावस्थेत असल्याने ‘कोरोना’सारख्या संकटाच्या वेळीही निश्‍चिंत आणि स्थिर असणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

माझा सतत नामजप चालू असतो. मला घरात एकटे वाटत नाही. घरात प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व जाणवते. ते मला सूक्ष्मातून म्हणतात, ‘तू एकटी नाहीस. मी तुझ्या समवेत आहे.

सद्गुरुचरणी नित्य वास असावा ।

श्री सद्गुरूंची छबी सदैव मी पहातो । अश्रूंची फुले मी नित्य वहातो ॥
सद्गुरुचरणी नित्य वास असावा । त्यांचेच पदी मोक्ष मिळावा ॥

‘गुरुपरंपरा’ या विषयाच्या संदर्भात सौ. वैशाली राजहंस यांना हिंदीतून सुचलेली आरती ।

‘१.८.२०१९ या दिवशी सकाळी घरातील पूजा झाल्यावर मला पुढील आरती सुचली. साईबाबांच्या एका आरतीच्या चालीवर ही आरती सुचली. ही आरती सुचल्यावर माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला आनंद मिळाला.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. अमोघ हृषिकेश नाईक (वय २ वर्षे ७ मास) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अमोघ नाईक एक आहे !

नरजन्माचा होण्या उद्धार ‘गुरुकृपायोग’ अनुसरूया ।

आज कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी (२१.११.२०२०) श्री चंद्रशेखरानंद पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

फोंडा (गोवा) येथील साधिका सौ. मीनाक्षी राजेंद्र नाईक यांनी शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष १९९५ मध्ये सांगली येथे झालेली गुरुपौर्णिमा ही आमची साधनेत आल्यानंतरची पहिली गुरुपौर्णिमा होती.  त्या वेळी आम्ही मडकई (गोवा) येथील श्री. हेमंत काळे यांच्या घरी कापडी फलक (बॅनर) बनवणे, सत्संगात जाणे आदी सेवा करायचो.